शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

खंडित वीज पुरवठा अवैधपणे जोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:28 IST

गेवराई : वीज पुरवठा खंडित केलेला असतानादेखील बेकायदेशीर पद्धतीने वीज जोडणी करताना पकडून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील ...

गेवराई : वीज पुरवठा खंडित केलेला असतानादेखील बेकायदेशीर पद्धतीने वीज जोडणी करताना पकडून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील गणेशनगर भागात ही कारवाई करण्यात आली.

शहरातील गणेशनगर भागात राहणारे बिलगुडे यांच्याकडे थकबाकी असल्याने महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा वीजपुरवठा तोडला होता. गुरुवारी संबंधित ग्राहकाने इतर दोघांशी संगनमत करून डी.पी.मधील वीज पुरवठा बंद करून अनधिकृतपणे जोडण्याचे काम सुरू केले. दरम्यान, तपासणीसाठी महावितरणचे अधिकारी हे गणेशनगर भागात गेले असता त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्या वेळेस अधिकाऱ्यांनी त्या दोघांना हटकले असता संबंधित व्यक्तीने बिलगुडे यांची वीज जोडण्याकरिता आल्याचे सांगितले. त्यामुळे महावितरणचे उपकार्यकरी अभियंता बालाजी शिवलकर यांनी फिर्याद दिली. बेकायदेशीर वीज जोडणी करून विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३८ नुसार वीज कंपनीच्या महसुलात हानी पोहोचविण्याचे कृत्य केले म्हणून बळिराम मनोहर बिलगुडे व इतर दोन साथीदारांविरद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.