शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

खालच्या पातळीवर टीका केली तर, ऐकायची देखील तयारी ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:17 IST

पंजा व घडीवाल्यांनी राजकारण जरु र करावे पण खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर जशास तशी ऐकायची मानिसकता ठेवा, असा इशारा देत आ. सुरेश धस यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांवर टिकास्र सोडले.

ठळक मुद्देसुरेश धस : दिंद्रुडच्या सभेत विरोधकांना दिला स्पष्ट शब्दात इशारा

माजलगाव : पंजा व घडीवाल्यांनी राजकारण जरु र करावे पण खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर जशास तशी ऐकायची मानिसकता ठेवा, असा इशारा देत आ. सुरेश धस यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांवर टिकास्र सोडले. रमेश आडसकर हेच माजलगाव मतदार संघाचे भविष्य आहे. जिल्ह्यातील सर्वच जागा महायुतीच्या विजयी होणार असल्याचा विश्वासही आ. धस यांनी व्यक्त केला.भाजपा, शिवसेना, रिपाई, रासप व रयतक्र ांती महायुतीचे अधिकृत उमेदवार रमेश आडसकर यांच्या प्रचारार्थ दिंद्रुड येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ओमप्रकाश शेटे, माजी जि.प. अध्यक्षा मिरा गांधले, नितीन नाईकनवरे, डॉ. भगवानराव सरवदे, शिवसेना नेते सतीश सोळंके, आप्पासाहेब जाधव, हनुमान कदम, बबनराव सिरसट, अविनाश जावळे, संतोष यादव, बंडू खांडेकर, नितीन काळे, संजीवनी राऊत याप्रसंगी उपस्थित होते. ओमप्रकाश शेटे म्हणाले, दिंद्रुडसह जि. प. गटात शासनाने भरघोस निधी दिल्यामुळे या गटाच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रि या गतिमान झाली आहे. तसेच लोकहिताचे निर्णय घेणारे सरकार सत्तेत बसवण्यासाठी येथील मतदार बांधव रमेश आडसकर यांच्या पाठिशी खंबीर उभा राहतील असा विश्वास व्यक्त केला. रमेश आडसकर म्हणाले, धारूर, वडवणी, माजलगांव तालुक्यातील गावांना पंचवीस पंधरा अंतर्गत अनेक विकासात्मक कामे केली आहेत. वॉटरग्रीडच्या माध्यमातून मोहखेडच्या तलावात पाणी आणण्यासाठी व ग्रामीण भागात विकासाची गंगा आणण्यासाठी मला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.मिरा गांधले, बंडू खांडेकर, संजिवनी राऊत यांनी आडसकरांना विजयी करण्याचे आवाहन केले. धारूर व माजलगाव तालुक्यातील बहुतांश गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ या सभेला उपस्थित होते.भाजपने पाच वर्षात विकासगंगा आणलीसुरेश धस म्हणाले, मुंडे साहेबांना शेवटच्या दिवसांत प्रचंड मानसिक त्रास दिला, त्या धनंजय मुंडेंना सुरेश धस व रमेश आडसकर यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. प्रकाश सोळंके हे नाटकी आहेत. माझी ही शेवटची निवडणूक आहे, म्हणून मतदारांशी भाविनक साद घालणे हे सोळंकेच्या नाटकाची परिसीमा असल्याची टीका त्यांनी केली. भाजपने गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्यात विकासाची गंगा आणण्यासाठी परिश्रम घेतले असल्याचे सांगितले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019majalgaon-acमाजलगांवSuresh Dhasसुरेश धस