शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खालच्या पातळीवर टीका केली तर, ऐकायची देखील तयारी ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 00:17 IST

पंजा व घडीवाल्यांनी राजकारण जरु र करावे पण खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर जशास तशी ऐकायची मानिसकता ठेवा, असा इशारा देत आ. सुरेश धस यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांवर टिकास्र सोडले.

ठळक मुद्देसुरेश धस : दिंद्रुडच्या सभेत विरोधकांना दिला स्पष्ट शब्दात इशारा

माजलगाव : पंजा व घडीवाल्यांनी राजकारण जरु र करावे पण खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर जशास तशी ऐकायची मानिसकता ठेवा, असा इशारा देत आ. सुरेश धस यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांवर टिकास्र सोडले. रमेश आडसकर हेच माजलगाव मतदार संघाचे भविष्य आहे. जिल्ह्यातील सर्वच जागा महायुतीच्या विजयी होणार असल्याचा विश्वासही आ. धस यांनी व्यक्त केला.भाजपा, शिवसेना, रिपाई, रासप व रयतक्र ांती महायुतीचे अधिकृत उमेदवार रमेश आडसकर यांच्या प्रचारार्थ दिंद्रुड येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी ओमप्रकाश शेटे, माजी जि.प. अध्यक्षा मिरा गांधले, नितीन नाईकनवरे, डॉ. भगवानराव सरवदे, शिवसेना नेते सतीश सोळंके, आप्पासाहेब जाधव, हनुमान कदम, बबनराव सिरसट, अविनाश जावळे, संतोष यादव, बंडू खांडेकर, नितीन काळे, संजीवनी राऊत याप्रसंगी उपस्थित होते. ओमप्रकाश शेटे म्हणाले, दिंद्रुडसह जि. प. गटात शासनाने भरघोस निधी दिल्यामुळे या गटाच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रि या गतिमान झाली आहे. तसेच लोकहिताचे निर्णय घेणारे सरकार सत्तेत बसवण्यासाठी येथील मतदार बांधव रमेश आडसकर यांच्या पाठिशी खंबीर उभा राहतील असा विश्वास व्यक्त केला. रमेश आडसकर म्हणाले, धारूर, वडवणी, माजलगांव तालुक्यातील गावांना पंचवीस पंधरा अंतर्गत अनेक विकासात्मक कामे केली आहेत. वॉटरग्रीडच्या माध्यमातून मोहखेडच्या तलावात पाणी आणण्यासाठी व ग्रामीण भागात विकासाची गंगा आणण्यासाठी मला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.मिरा गांधले, बंडू खांडेकर, संजिवनी राऊत यांनी आडसकरांना विजयी करण्याचे आवाहन केले. धारूर व माजलगाव तालुक्यातील बहुतांश गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ या सभेला उपस्थित होते.भाजपने पाच वर्षात विकासगंगा आणलीसुरेश धस म्हणाले, मुंडे साहेबांना शेवटच्या दिवसांत प्रचंड मानसिक त्रास दिला, त्या धनंजय मुंडेंना सुरेश धस व रमेश आडसकर यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. प्रकाश सोळंके हे नाटकी आहेत. माझी ही शेवटची निवडणूक आहे, म्हणून मतदारांशी भाविनक साद घालणे हे सोळंकेच्या नाटकाची परिसीमा असल्याची टीका त्यांनी केली. भाजपने गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्यात विकासाची गंगा आणण्यासाठी परिश्रम घेतले असल्याचे सांगितले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019majalgaon-acमाजलगांवSuresh Dhasसुरेश धस