शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

अरे, हे चाललंय काय? कधी घेणार सीरियसली?

By सोमनाथ खताळ | Updated: September 11, 2023 11:17 IST

Beed: शासनाकडून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु, अद्यापही त्यांना हा आकडा कमी करण्यात यश आलेले नाही. शहरापेक्षा ग्रामीण भागात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे, तर मातामृत्यू  हे शहरी भागात अधिक आहेत.

- सोमनाथ खताळबीड : शासनाकडून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु, अद्यापही त्यांना हा आकडा कमी करण्यात यश आलेले नाही. शहरापेक्षा ग्रामीण भागात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे, तर मातामृत्यू  हे शहरी भागात अधिक आहेत.

राज्यात मागील चार महिन्यांतील मृत्यू ३,१९७ (बालक (एक ते पाच वर्षे वयोगट))२८० (माता)यातील १८७ माता व १,०९० बालकांचीच आरसीएच  पोर्टलवर नोंद

या जिल्ह्यांत सर्वांत जास्त बालमृत्यूनंदुरबार, अमरावती, बीड, नाशिक, अहमदनगर या पाच जिल्ह्यांमध्ये. माता मृत्यूमध्येही हेच जिल्हे आघाडीवर बालमृत्यूची कारणेnन्यूमोनिया (श्वसनदाह) nअतिसार nजन्मत: व्यंग असणे nअचानक बाळ मृत होणे nजंतुसंसर्ग कुपोषण  

माता मृत्यूची नेमकी कारणे काय?अतिरक्तस्राव, उच्च रक्तदाब, गरोदरपणात रक्त गोठण्याच्या पद्धतीत बदल होणे, गरोदरपणातील विविध गुंतागुंत, जंतुसंसर्ग, शस्त्रक्रियेची गुंतागुंत, आरोग्य संस्थेत वेळेत न येणे, वाहतुकीची सोय नसणे, जास्त काळ घरीच थांबणे, प्रसूतिपश्चातच्या गुंतागुंत, कमी रक्त असणाऱ्यांकडून नियमित रक्तवाढीच्या गोळ्या न घेणे 

अन्वेषण समिती करते तरी काय?माता व बालमृत्यू झाल्यानंतर याचे अन्वेषण करण्यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर समिती आहेया समित्यांकडून कारणे शोधली जातात; परंतु, भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी काय उपाययोजना केल्या? याची माहिती समोर येत नाही.

तांत्रिक अडचण असल्याने आरसीएच पोर्टलवर सर्वच मृत्यूची नोंद झाली नाही; परंतु, दोन दिवसांपूर्वीच तालुका आरोग्य अधिकारी ते उपसंचालक यांची ऑनलाइन बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. आगामी काळात हा आकडा कमी होईल. -पु. ना. गंडाळ, उपसंचालक माता आरोग्य, पुणे 

टॅग्स :Beedबीडwomens healthस्त्रियांचे आरोग्य