शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अरे, हे चाललंय काय? कधी घेणार सीरियसली?

By सोमनाथ खताळ | Updated: September 11, 2023 11:17 IST

Beed: शासनाकडून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु, अद्यापही त्यांना हा आकडा कमी करण्यात यश आलेले नाही. शहरापेक्षा ग्रामीण भागात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे, तर मातामृत्यू  हे शहरी भागात अधिक आहेत.

- सोमनाथ खताळबीड : शासनाकडून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; परंतु, अद्यापही त्यांना हा आकडा कमी करण्यात यश आलेले नाही. शहरापेक्षा ग्रामीण भागात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे, तर मातामृत्यू  हे शहरी भागात अधिक आहेत.

राज्यात मागील चार महिन्यांतील मृत्यू ३,१९७ (बालक (एक ते पाच वर्षे वयोगट))२८० (माता)यातील १८७ माता व १,०९० बालकांचीच आरसीएच  पोर्टलवर नोंद

या जिल्ह्यांत सर्वांत जास्त बालमृत्यूनंदुरबार, अमरावती, बीड, नाशिक, अहमदनगर या पाच जिल्ह्यांमध्ये. माता मृत्यूमध्येही हेच जिल्हे आघाडीवर बालमृत्यूची कारणेnन्यूमोनिया (श्वसनदाह) nअतिसार nजन्मत: व्यंग असणे nअचानक बाळ मृत होणे nजंतुसंसर्ग कुपोषण  

माता मृत्यूची नेमकी कारणे काय?अतिरक्तस्राव, उच्च रक्तदाब, गरोदरपणात रक्त गोठण्याच्या पद्धतीत बदल होणे, गरोदरपणातील विविध गुंतागुंत, जंतुसंसर्ग, शस्त्रक्रियेची गुंतागुंत, आरोग्य संस्थेत वेळेत न येणे, वाहतुकीची सोय नसणे, जास्त काळ घरीच थांबणे, प्रसूतिपश्चातच्या गुंतागुंत, कमी रक्त असणाऱ्यांकडून नियमित रक्तवाढीच्या गोळ्या न घेणे 

अन्वेषण समिती करते तरी काय?माता व बालमृत्यू झाल्यानंतर याचे अन्वेषण करण्यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर समिती आहेया समित्यांकडून कारणे शोधली जातात; परंतु, भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी काय उपाययोजना केल्या? याची माहिती समोर येत नाही.

तांत्रिक अडचण असल्याने आरसीएच पोर्टलवर सर्वच मृत्यूची नोंद झाली नाही; परंतु, दोन दिवसांपूर्वीच तालुका आरोग्य अधिकारी ते उपसंचालक यांची ऑनलाइन बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. आगामी काळात हा आकडा कमी होईल. -पु. ना. गंडाळ, उपसंचालक माता आरोग्य, पुणे 

टॅग्स :Beedबीडwomens healthस्त्रियांचे आरोग्य