शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात छावण्या उघडा किंवा चाऱ्यासाठी मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:09 IST

सध्याची परिस्थिती बिकट आहे, तलावातील पाणी आटले आहे, जनावरांना चारा नाही, आता खºया अर्थाने मदतीची गरज आहे. त्यासाठी एकतर शासनाने छावण्या उघडाव्यात अन्यथा, जनावरांच्या संख्येनुसार शेतक-यांच्या खात्यावर चा-यासाठी थेट मदत द्यावी, अशी मागणी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केली.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागरांची मागणी : बांधावर जाऊन दुष्काळ पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सध्याची परिस्थिती बिकट आहे, तलावातील पाणी आटले आहे, जनावरांना चारा नाही, आता खºया अर्थाने मदतीची गरज आहे. त्यासाठी एकतर शासनाने छावण्या उघडाव्यात अन्यथा, जनावरांच्या संख्येनुसार शेतक-यांच्या खात्यावर चाºयासाठी थेट मदत द्यावी, अशी मागणी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केली. ते बहीरवाडी, पिंपळनेर, नाळवंडी सर्कलच्या दौ-यावर होते.यावेळी डॉ. योगेश क्षीरसागर, रोहित क्षीरसागर, दिनकर कदम, अरूण डाके, दिलीप गोरे, विलास बडगे, गणपत डोईफोडे, अ‍ॅड.राजेंद्र राऊत, नगरसेवक विनोद मुळूक आदिंची प्रमुख उपस्थिती होती.या दौºयात त्यांच्या समवेत अरुण बोंगाणे, देवीलाल चरखा, गोरख दंने, जयदत्त थोटे यांच्यासह बहीरवाडी, पिंपळनेर, नाळवंडी सर्कलमधील कार्यकर्ते, शेतकºयांची उपस्थिती होती.दुष्काळाचे चटके : ग्रामीण भागात जास्त४आ. जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, लोकांमध्ये उत्साह नाही, सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणखी ९ महिने जायचे आहेत. आणखी परिस्थिती गंभीर होणार आहे. कुठेही जा गुडघ्याच्यावर पिके दिसत नाहीत. जनावरांना चारा, पाणी नाही, बैलजोडी, म्हशी, दुभती जनावरे दावणीला बांधून ठेवता येणार नाहीत.४सरकारने आता तातडीने मदत करण्याची गरज आहे. आता खºया आधाराची गरज आहे, तलाव आटले आहेत, धरणे कोरडी पडू लागली आहेत. त्यात १ ते २ महिने भागेल एवढेच पाणी आहे. पुढे काय ? काही दिवसांपूर्वीच सर्व अधिकारी व पत्रकारांना बरोबर घेऊन माजलगाव धरणावर जाऊन पहाणी केली. शहराला दररोज २ कोटी लिटर पाणी लागते. भविष्यात ४ कोटी लिटर पाणी लागणार आहे. त्याचे नियोजन आतापासूनच करता यावे, यासाठी अमृत अटल योजना महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी केंद्रीय स्तरावर आपण पाठपुरावा करून ही योजना प्राधान्याने मंजूर करून घेतली.४उमरद खालसा हे बीड जवळचे गाव आहे. अनेकजण शहरात राहतात परंतु, ग्रामीण भागात दुष्काळ अधिक तीव्र जाणवतोय. बीड ते सुर्डी माजलगाव या रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा प्रस्ताव दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरAgriculture Sectorशेती क्षेत्र