शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

बीडमध्ये गवार शेंग १५० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:18 IST

यावर्षी चांगल्या पावसामुळे बहुतांश शेतकरी भाजी शेतीकडे वळले असून भरपूर पाणी उपलब्धतेमुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांची मोठी आवक होत आहे. तरीही गवारीचा भाव १५० रुपये किलोपर्यंत पोचला आहे. तर शेवगा, दोडका ८० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. इतर भाज्यांचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : यावर्षी चांगल्या पावसामुळे बहुतांश शेतकरी भाजी शेतीकडे वळले असून भरपूर पाणी उपलब्धतेमुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांची मोठी आवक होत आहे. तरीही गवारीचा भाव १५० रुपये किलोपर्यंत पोचला आहे. तर शेवगा, दोडका ८० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. इतर भाज्यांचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात आहे.

बीड येथील भाजीमंडईत भाज्यांची चांगली आवक होत आहे. शहरालगतच्या व तालुक्यातील शेतकºयांनी खरीप व नंतर रबी पिकांसह भाजी शेतीवरही भर दिला. त्यामुळे रोज ताज्या भाज्या घेऊन शेतकरी येत आहेत. मेथी, कोथिंबीर, पुदीना एक रुपयाला तर पालक, शेपू, चुका जुडी दोन रुपयांना विकली जात आहे. भेंडीचे दर स्थिर असून ३० ते ४० रुपये किलो भाव आहे. वाल शेंग २० ते २५ रुपये तर कारले ४० ते ६० रुपये किलो विकले जात आहे. लिंबुचे दर १२ रुपये किलो आहे. टोमॅटोचे भावही कमालीचे घसरलेले आहेत. हलक्या प्रतीचे टोमॅटो ५ तर चांगल्या प्रतीचे टोमॅटो १० रुपये किलो आहेत.कांदा वधारलादोन दिवसांपुर्वी १५ ते २० रुपये किलो विकलेल्या कांद्याची मागणी वाढल्याने तेजी आली आहे. किरकोळ बाजारात २५ रुपये किलो भाव आहे. बटाट्याचे दर मात्र १० रुपये किलोप्रमाणे स्थिर आहेत.

फ्लॉवर १० रुपये किलोफ्लॉवर, पत्ता कोबी १० रुपये किलो असून मोठ्या प्रमाणात आवकमुळे विक्रेत्यांवर सांभाळण्याची वेळ आली आहे. कोबीबरोबरच वांगीचे भावही कमालीचे कोसळले आहे. वांगी आणि गिलकेदेखील १० रुपये किलो आहेत.