शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

के.एस.के.महाविद्यालयात स्वातंत्र्यवीरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST

यावेळी व्याख्याते म्हणून प्रा.डॉ. विश्वास कंधारे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, ९ ऑगस्ट १९४२ रोजी म. गांधी ...

यावेळी व्याख्याते म्हणून प्रा.डॉ. विश्वास कंधारे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, ९ ऑगस्ट १९४२ रोजी म. गांधी यांनी छोडो भारत आंदोलनाची गर्जना केली आणि करेंगे या मरेंगे हा मंत्र देशातील हजारो तरूणांना दिला. हे आंदोलन अहिसेंच्या मार्गाने करावे, असे आवाहन केले होते. यावेळी १८५७ ते १९४२ या कालखंडातील क्रांतिकारकांचे योगदान या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले आणि त्यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करणे गरजेचे आहे, असे सांगितले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्रा. डॉ. आबासाहेब हांगे यांनी सांगितले की, ब्रिटिशांच्या विरोधात लढा देण्याचा विचार क्रांतिकारकांनी केला. त्यामध्ये लाल-बाल-पाल यांनी एक लढा दिला. स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचा मोलाचा सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. खाकरे पंडित तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. शिंदे अनिता यांनी केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, कमवि उपप्राचार्य प्रा. सय्यद एल.एन., पदवीधर विभाग प्रमुख डॉ. रेखा गुळवे, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर, कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिता शिंदे, डॉ. खान ए.एस., प्रा. दत्तात्रय नेटके, प्रा.रवींद्र शिंदे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व स्वयंसेवक उपस्थित होते.

100821\10bed_12_10082021_14.jpg

के.एस.के.महाविद्यालयात स्वातंत्र्यवीराना अभिवादन.