शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

के.एस.के.महाविद्यालयात स्वातंत्र्यवीरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST

यावेळी व्याख्याते म्हणून प्रा.डॉ. विश्वास कंधारे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, ९ ऑगस्ट १९४२ रोजी म. गांधी ...

यावेळी व्याख्याते म्हणून प्रा.डॉ. विश्वास कंधारे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, ९ ऑगस्ट १९४२ रोजी म. गांधी यांनी छोडो भारत आंदोलनाची गर्जना केली आणि करेंगे या मरेंगे हा मंत्र देशातील हजारो तरूणांना दिला. हे आंदोलन अहिसेंच्या मार्गाने करावे, असे आवाहन केले होते. यावेळी १८५७ ते १९४२ या कालखंडातील क्रांतिकारकांचे योगदान या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले आणि त्यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करणे गरजेचे आहे, असे सांगितले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्रा. डॉ. आबासाहेब हांगे यांनी सांगितले की, ब्रिटिशांच्या विरोधात लढा देण्याचा विचार क्रांतिकारकांनी केला. त्यामध्ये लाल-बाल-पाल यांनी एक लढा दिला. स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचा मोलाचा सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे बीड जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. खाकरे पंडित तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. शिंदे अनिता यांनी केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, कमवि उपप्राचार्य प्रा. सय्यद एल.एन., पदवीधर विभाग प्रमुख डॉ. रेखा गुळवे, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर, कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिता शिंदे, डॉ. खान ए.एस., प्रा. दत्तात्रय नेटके, प्रा.रवींद्र शिंदे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व स्वयंसेवक उपस्थित होते.

100821\10bed_12_10082021_14.jpg

के.एस.के.महाविद्यालयात स्वातंत्र्यवीराना अभिवादन.