शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

देव आणि वेद आनंदातच सामावलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:43 IST

प्रत्येकाने जीवनात आनंदी राहून सद्गुरूंनी सांगितलेली विश्वप्रार्थना रोज करा. यातून मिळणारा आनंद अद्वितीय आहे. देव आणि वेद हे दोन्ही आनंदातच सामावलेले असल्याचे मत जीवन विद्या मिशनचे संतोष तोत्रे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजीवन विद्या मिशनचे संतोष तोत्रे यांचे प्रतिपादन : समाज प्रबोधन महोत्सवाचा समारोप

बीड : प्रत्येकाने जीवनात आनंदी राहून सद्गुरूंनी सांगितलेली विश्वप्रार्थना रोज करा. यातून मिळणारा आनंद अद्वितीय आहे. देव आणि वेद हे दोन्ही आनंदातच सामावलेले असल्याचे मत जीवन विद्या मिशनचे संतोष तोत्रे यांनी व्यक्त केले.जीवन विद्या मिशनच्या वतीने शहरातील धानोरा रोड येथील हनुमान मंदिरात आयोजित समाज प्रबोधन महोत्सवात ते बोलत होते. १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या महोत्सवाचा शुक्र वारी समारोप झाला. कार्यक्र मात तोत्रे यांनी जीवनातील आनंद यावर प्रबोधन केले. प्रारंभी पत्रकार दिलीप खिस्ती, इसाक शेख, अ‍ॅड. रघुराज देशमुख, कुलदीप धुमाळ यांच्य्यांनी दीपप्रज्वलन केले.पुढे तोत्रे म्हणाले की, आनंद वाटण्यासाठी आपला जन्म झाला आहे, हे माणूस विसरत चालला. सृष्टीमधील प्रत्येक वस्तू आपल्याला काही ना काही देत असते. त्यानुसार माणसानेही द्यायला शिकावे. मानवी शरीरात परमेश्वराचा अंश आहे हे आपण विसरलो आहोत. शरीरात अहंकाराने जागा मिळविल्याने माणसाचा राक्षस झाला आहे. द्वेष व मत्सरामुळे माणूस दु:खी होत आहे. जीवनात कृतज्ञ राहणे हीच खरी उपासना आहे. आनंदी जीवनासाठी सदगुरु वामनराव पै यांनी दिलेली विश्व प्रार्थना रोज करा. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या दिव्य संदेशानुसार आचरण करा, असा संदेश संतोष तोत्रे यांनी दिला. यावेळी संतोष तोत्रे यांनी २१ अनुग्रह दिला. कार्यक्रमास अजित सावंत, डॉ.किरण सवासे, डॉ. रोहिणी सवासे, प्रकाश गायकवाड, सुनीता गायकवाड, सुवर्णा चव्हाण, बापू सवासे, गणेश भोसले, गणेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडSocialसामाजिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम