शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

गेवराईत शेतक-यांचा आक्रोश महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:28 IST

कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतक-यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, ऊसाला २५०० रुपये भाव द्यावा आदी मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने बुधवारी शेतकरी आक्रोश महामोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे तालुक्यातील नुकसान झालेल्याशेतक-यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, ऊसाला २५०० रुपये भाव द्यावा आदी मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने बुधवारी शेतकरी आक्रोश महामोर्चा काढण्यात आला.

शिवसेना कार्यालयापासून पंचायत समिती रोड, जुने बसस्थानक, शास्त्री चौक, दाभाडे गल्ली मार्गे हा आक्रोेश महामोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात माजी मंत्री बदामराव पंडित, जि प.सभापती युधाजित पंडित, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, पं. स.चे सभापती अभिजित पंडित, शिवसेनेचे तालुका प्रमुख अजय दाभाडे, रोहित पंडित, बप्पासाहेब तळेकर, युवराज डोंगरे, विजयकुमार वाव्हळ, शेख एजाज, उपसभापती भीष्माचार्य दाभाडे, बापूराव चव्हाण, महादेव औटी, बालासाहेब पाणखडे, पूजा मोरे, कादर पटेल, गणेश उगले, पंढरीनाथ लगड, भगवानराव खेडकर, डॉ. दिलीपराव शिंदे, कालिदास नवले, जहुर काझी, संभाजी नाटकर, जयदीप औटीसह तालुक्यातील शेतकरी व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.

मोर्चात शेतकरी बैलगाडीवर कापूस व ऊस लावून सहभागी झाले होते. शासनाच्या विरोधात घोषणा देत शहरातील विविध मार्गाने मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.बोंडअळीमुळे तालुक्यातील शेतक-यांचे नुकसान झालेल्या कापसाचे तात्काळ पंचनामे करून सरसकट २५ हजार रुपये प्रतिहेक्टर नुकसान भरपाई द्यावी, ऊसाला २५०० रुपये भाव द्यावा, शेतक-यांची वीज जोडणी तोडू नये, शेतक-यांना सरसकट कर्जमाफी करावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.