शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

गेवराईत शेतक-यांचा आक्रोश महामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:28 IST

कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतक-यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, ऊसाला २५०० रुपये भाव द्यावा आदी मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने बुधवारी शेतकरी आक्रोश महामोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे तालुक्यातील नुकसान झालेल्याशेतक-यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, ऊसाला २५०० रुपये भाव द्यावा आदी मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने बुधवारी शेतकरी आक्रोश महामोर्चा काढण्यात आला.

शिवसेना कार्यालयापासून पंचायत समिती रोड, जुने बसस्थानक, शास्त्री चौक, दाभाडे गल्ली मार्गे हा आक्रोेश महामोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात माजी मंत्री बदामराव पंडित, जि प.सभापती युधाजित पंडित, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप, पं. स.चे सभापती अभिजित पंडित, शिवसेनेचे तालुका प्रमुख अजय दाभाडे, रोहित पंडित, बप्पासाहेब तळेकर, युवराज डोंगरे, विजयकुमार वाव्हळ, शेख एजाज, उपसभापती भीष्माचार्य दाभाडे, बापूराव चव्हाण, महादेव औटी, बालासाहेब पाणखडे, पूजा मोरे, कादर पटेल, गणेश उगले, पंढरीनाथ लगड, भगवानराव खेडकर, डॉ. दिलीपराव शिंदे, कालिदास नवले, जहुर काझी, संभाजी नाटकर, जयदीप औटीसह तालुक्यातील शेतकरी व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते.

मोर्चात शेतकरी बैलगाडीवर कापूस व ऊस लावून सहभागी झाले होते. शासनाच्या विरोधात घोषणा देत शहरातील विविध मार्गाने मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.बोंडअळीमुळे तालुक्यातील शेतक-यांचे नुकसान झालेल्या कापसाचे तात्काळ पंचनामे करून सरसकट २५ हजार रुपये प्रतिहेक्टर नुकसान भरपाई द्यावी, ऊसाला २५०० रुपये भाव द्यावा, शेतक-यांची वीज जोडणी तोडू नये, शेतक-यांना सरसकट कर्जमाफी करावी आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.