शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

वातावरणातील बदलाला अनुसरून शेती करणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : वातावरणातील बदलामुळे मानवी जीवनावर तसेच शेतीवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : वातावरणातील बदलामुळे मानवी जीवनावर तसेच शेतीवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे वातावरणातील बदलावर आधारित शेती करणे ही आता काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन होगनास इंडिया प्रा. लि.या कंपनीचे कार्यकारी संचालक सुनील मुरलीधरन यांनी केले.

नवजीवन प्रतिष्ठान समन्वयित व होगनास इंडिया प्रा. लि.च्या अर्थसाहाय्याने आष्टी तालुक्यातील हरितग्राम वाघळूज प्रकल्पांतर्गत दुरुस्त केला आहे. या पाझर तलावाचे शनिवारी झालेल्या जलपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुरलीधरन बोलत होते. कंपनीचे संचालक डॉ. शरद मगर अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यवस्थापक सुभाष तोडकर, नवजीवन प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संतोष गुंड, वाघळूजचे सरपंच कांतीलाल गटकळ, उपसरपंच अजय गुंड, डॉ. अनिल गुंड, ॲड. हनुमंत थोरवे, प्राचार्य शिवराम जाधव उपस्थित होते.

कंपनीच्या अर्थसाहाय्याने वाघळूज येथील पाझर तलावाची दुरुस्ती, २५०० आंबा झाडे लागवड, सार्वजनिक जागेत वृक्षारोपण ही कामे केली आहेत. यावेळी डॉ. अनिल गुंड, जालिंदर गुंड, माजी सभापती संतोष गुंड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन गुंड, राजू चितळे, ज्ञानदेव मोहिते, नितीन पिंगळे, संदीप बालवे, संतोष ठोंबरे, भगवान राऊत, बाळू गुंड, संजय गुंड, दत्तोबा गुंड, बंडूशेठ गुंड यांनी परिश्रम घेतले. उपसरपंच अजय गुंड यांनी आभार मानले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

050921\img-20210905-wa0214_9.jpg

आष्टी तालुक्याीतील वाघळूज तलावाचे जलपूजन करताना सुनील मुरलीधरण