शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

वातावरणातील बदलाला अनुसरून शेती करणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : वातावरणातील बदलामुळे मानवी जीवनावर तसेच शेतीवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : वातावरणातील बदलामुळे मानवी जीवनावर तसेच शेतीवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे वातावरणातील बदलावर आधारित शेती करणे ही आता काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन होगनास इंडिया प्रा. लि.या कंपनीचे कार्यकारी संचालक सुनील मुरलीधरन यांनी केले.

नवजीवन प्रतिष्ठान समन्वयित व होगनास इंडिया प्रा. लि.च्या अर्थसाहाय्याने आष्टी तालुक्यातील हरितग्राम वाघळूज प्रकल्पांतर्गत दुरुस्त केला आहे. या पाझर तलावाचे शनिवारी झालेल्या जलपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुरलीधरन बोलत होते. कंपनीचे संचालक डॉ. शरद मगर अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यवस्थापक सुभाष तोडकर, नवजीवन प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संतोष गुंड, वाघळूजचे सरपंच कांतीलाल गटकळ, उपसरपंच अजय गुंड, डॉ. अनिल गुंड, ॲड. हनुमंत थोरवे, प्राचार्य शिवराम जाधव उपस्थित होते.

कंपनीच्या अर्थसाहाय्याने वाघळूज येथील पाझर तलावाची दुरुस्ती, २५०० आंबा झाडे लागवड, सार्वजनिक जागेत वृक्षारोपण ही कामे केली आहेत. यावेळी डॉ. अनिल गुंड, जालिंदर गुंड, माजी सभापती संतोष गुंड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन गुंड, राजू चितळे, ज्ञानदेव मोहिते, नितीन पिंगळे, संदीप बालवे, संतोष ठोंबरे, भगवान राऊत, बाळू गुंड, संजय गुंड, दत्तोबा गुंड, बंडूशेठ गुंड यांनी परिश्रम घेतले. उपसरपंच अजय गुंड यांनी आभार मानले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

050921\img-20210905-wa0214_9.jpg

आष्टी तालुक्याीतील वाघळूज तलावाचे जलपूजन करताना सुनील मुरलीधरण