शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

वातावरणातील बदलाला अनुसरून शेती करणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : वातावरणातील बदलामुळे मानवी जीवनावर तसेच शेतीवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टी : वातावरणातील बदलामुळे मानवी जीवनावर तसेच शेतीवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे वातावरणातील बदलावर आधारित शेती करणे ही आता काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन होगनास इंडिया प्रा. लि.या कंपनीचे कार्यकारी संचालक सुनील मुरलीधरन यांनी केले.

नवजीवन प्रतिष्ठान समन्वयित व होगनास इंडिया प्रा. लि.च्या अर्थसाहाय्याने आष्टी तालुक्यातील हरितग्राम वाघळूज प्रकल्पांतर्गत दुरुस्त केला आहे. या पाझर तलावाचे शनिवारी झालेल्या जलपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मुरलीधरन बोलत होते. कंपनीचे संचालक डॉ. शरद मगर अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यवस्थापक सुभाष तोडकर, नवजीवन प्रतिष्ठानचे राजेंद्र पवार, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संतोष गुंड, वाघळूजचे सरपंच कांतीलाल गटकळ, उपसरपंच अजय गुंड, डॉ. अनिल गुंड, ॲड. हनुमंत थोरवे, प्राचार्य शिवराम जाधव उपस्थित होते.

कंपनीच्या अर्थसाहाय्याने वाघळूज येथील पाझर तलावाची दुरुस्ती, २५०० आंबा झाडे लागवड, सार्वजनिक जागेत वृक्षारोपण ही कामे केली आहेत. यावेळी डॉ. अनिल गुंड, जालिंदर गुंड, माजी सभापती संतोष गुंड यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन गुंड, राजू चितळे, ज्ञानदेव मोहिते, नितीन पिंगळे, संदीप बालवे, संतोष ठोंबरे, भगवान राऊत, बाळू गुंड, संजय गुंड, दत्तोबा गुंड, बंडूशेठ गुंड यांनी परिश्रम घेतले. उपसरपंच अजय गुंड यांनी आभार मानले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

050921\img-20210905-wa0214_9.jpg

आष्टी तालुक्याीतील वाघळूज तलावाचे जलपूजन करताना सुनील मुरलीधरण