शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

शेतकऱ्यांनी ई-केवायसी ७ सप्‍टेंबरपर्यंत करुन घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By शिरीष शिंदे | Updated: September 4, 2022 17:45 IST

केवायसी न केल्यास १२ सप्‍टेंबर रोजी वितरीत होणारा १४ वा हप्‍ता मिळणार नसल्याची माहिती.

बीड: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतील ज्या लाभार्थ्‍यांनी ई-केवायसी केली नसेल त्यांनी ७ सप्‍टेंबरपर्यंत करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे. त्या शिवाय १२ सप्‍टेंबर रोजी वितरीत होणारा १४ वा हप्‍ता मिळणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील कालावधीचा लाभ मिळण्‍यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक केली आहे. ज्‍या लाभार्थ्‍यांनी ही प्रकि्रया केली नाही, अशा लाभार्थ्‍यांचा पुढील लाभ थांबविला जाणार आहे. ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया अतिशय सोपी असून ती करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्‍यासाठी खालील दोन पद्धतीने ही प्रक्रिया करता येईल.

लाभार्भी स्‍वतः pmkisan.gov.in या वेबसाईटवरील फार्मर या टॅबमध्ये किंवा पीएम किसान अँपद्वारे ओटीपी द्वारे मोफत करता येईल. अथवा आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे ई-केवायसी प्रमाणीकरण करता येईल. तसेच ग्राहक सेवा केंद्र (सीएससी सेंटर) येथे बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल.

दीड लाखाहून अधीक केवायसी अपूर्णजिल्‍हयातील ४ लाख ७९ हजार ८९० पैकी ३,१५,२७९ लाभार्थ्यांचे केवायसी पूर्ण तर १,६४,६११ लाभार्थ्‍यांनी केवायसी अद्याप केलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही त्यांचा या योजनेचा पुढील कालावधीचा लाभ थांबविला जाणार आहे. ज्‍या लाभार्थ्‍यांनी ही प्रक्रिया अद्याप केलेली नाही, त्‍यांनी ७ सप्‍टेंबर पूर्वी दोन पद्धतीपैकी एका पध्‍दतीने ही प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा पुढील लाभ सुरळीत करून घेण्‍याबाबत शासनाने कळविले असून त्‍यासाठी जिल्‍हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी