शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

शेतकऱ्यांनो, खचून जाऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धानोरा : गेल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धानोरा : गेल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीमुळे शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन करून शेतकऱ्यांना धीर दिला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आष्टी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांना खासदार प्रीतम मुंडे यांनी मंगळवारी भेट दिली. गेल्या आठवड्यात देऊळगाव, शेडाळा, सावरगाव, गंगादेवी या परिसरात ढगफुटी झाली होती. या पावसाने शेती व पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी यावेळी त्यांनी केली. या वेळी त्यांनी आपद्ग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आमच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आधीच कोरोनात आलेल्या आर्थिक संकटाने बेजार आहोत. त्यात अतिवृष्टी यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. आठ दिवस झाले तरी नुकसानभरपाई मिळेना, अशा अनेक व्यथा शेतकऱ्यांंनी मांडल्या. यावेळी मुंडे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी आपणही पीकविमा, मदतीसाठी प्रयत्न करू, असे सांगतिले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्यासह तालुक्यातील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

Template

Image Attachment

Photo Manager

Social Media

Metadata

Attach Document

Translate

Backup

Agency

QrCode

Attch Audio/Video

Words : 1

Characters : 0