शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

गारपीट भागातील पिकांचे सर्वेक्षण करण्याची शेतकऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:35 IST

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर व जवळगाव परिसरात दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह गारांचा मोठा पाऊस झाला. अचानकच झालेल्या या गारपिटीमुळे आंब्याच्या ...

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर व जवळगाव परिसरात दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह गारांचा मोठा पाऊस झाला. अचानकच झालेल्या या गारपिटीमुळे आंब्याच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. छोट्या आंब्यांसह झाडांना लागलेला तौरही मोठ्या प्रमाणात गळाला. त्यामुळे उन्हाळ्यात मिळणारा आंबा दुरापास्त होतो की, काय? अशी भीती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू होती. तर अनेक शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे ढीग काढून शेतात ठेवले होते. मोठ्या वादळी वारा व गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे हरभऱ्याचे ढीग भिजले आहेत. तर शेतात उभी असणारी ज्वारी आडवी पडली. गहू भिजून पांढरा पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दीड महिन्यापूर्वी झालेल्या गारपिटीमुळे असे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यावेळी शासनाने पंचनामे केले. मात्र, कसलीही मदत शेतकऱ्यांना केली नाही. आता गेल्या दीड महिन्यात शेतकऱ्यांवर पुन्हा गारपिटीचे संकट आल्याने त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी बर्दापूर येथील जिल्हा परिषद सदस्य अविनाश मोरे यांनी केली आहे.