शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 18:34 IST

दुष्काळामुळे शेतीत काही पिकले नसल्याने ते नैराश्यात होते

बीड : कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून जीवनयात्रा संपविली. ही घटना शिरूरकासार तालुक्यातील विघनवाडी येथे घडली. जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत याची नोंद करण्यात आली आहे.

नाना रोहिदास कोकाटे (३५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कोकाटे यांना चार एकर शेत जमीन आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शेतीसाठी स्टेट बँक आॅफ इंडियाकडून एक लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. दुष्काळामुळे शेतीत काही पिकले नाही, त्यामुळे ते नैराश्यात होते. यातूनच त्यांनी १३ मे रोजी सायंकाळी शेतात जावून विषारी द्रव प्राशन केले. हा प्रकार समजताच तातडीने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भाऊ सयाजी रोहिदास कोकाटे यांच्या माहितीवरुन रुग्णालय चौकीत नोंद करण्यात आली. नाना कोकाटे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याSuicideआत्महत्याagricultureशेती