शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

हक्कासाठी संपूर्ण ब्राह्मण समाज एकवटणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:51 IST

आपल्या विविध न्याय मागण्यासाठी मंगळवारी बीड येथे झालेल्या ब्राह्मण समाजाच्या व्यापक बैठकीत मोठ्या प्रमाणावर समाज बांधव एकत्र येत विचार मंथन आणि पुढील दिशा ठरविण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आपल्या विविध न्याय मागण्यासाठी मंगळवारी बीड येथे झालेल्या ब्राह्मण समाजाच्या व्यापक बैठकीत मोठ्या प्रमाणावर समाज बांधव एकत्र येत विचार मंथन आणि पुढील दिशा ठरविण्यात आली. चार तास आबालवृद्ध यांच्या संमतीने समाजाच्या उन्नतीसाठी विविध मागण्यांवर या बैठकीत एकमत करत समाजाने परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करण्याचा निर्णय घेतला.ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी, संघटनासाठी अनेक संघटना आपापल्या परीने कार्यरत आहेत. परंतु वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून समाजात एक विचार, एक निर्णय होणे अवघड होत आहे. मंगळवारी सुभाष रोड येथील श्रीदत्त मंदिरात ‘ना कोणती संघटना, ना कोणी नेता, ना पदाधिकारी’ या अनुषंगाने ब्राह्मण समाजाच्या व्यापक बैठकीचे आयोजन ‘एक ब्राह्मण-नेक ब्राह्मण’ म्हणून करण्यात आले होते. या आवाहनाला समाजाने प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित लावली. सर्वच क्षेत्रातील समाजबांधव परिवर्तनासाठी एकत्र येत एकसंघ असल्याचे दाखवून दिले. तब्बल चार तास बैठक होणे आणि त्यावर समाजाच्या प्रश्न, मागण्या, अडचणी यावर विचार मंथन होऊन त्यावर उपाय व पुढील दिशा यावर एकमत होणारी अत्यंत आशादायी बैठक झाल्याचे समाधान यावेळी व्यक्त केले. बैठकीच्या सुरु वातीलाच मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिल्याबद्दल सरकार आणि मराठा समाजाच्या अभिनंदनाचा ठराव टाळ्या वाजवून घेण्यात आला. सध्याच्या बदलत्या स्थितीवर समाजाचे काय मत आहे यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. चार तास चाललेल्या या बैठकीत विचार विनिमय करून सर्वानुमते ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, शिक्षण मोफत करण्यात यावे, या मागण्यावर एकमत झाले. पुरोहितांना मानधन व मुलांना प्रत्येक जिल्ह््यात वसतिगृह उभारण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे करण्याचा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :brahman mahasanghब्राह्मण महासंघcommunityसमाज