शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

शेतकरी विरोधी धोरणांमुळेच देशात आर्थिक मंदी : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 17:28 IST

मंदी रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवावे

ठळक मुद्देपरकीय चलन मोठ्या प्रमाणात  खर्च होत आहे.

अंबाजोगाई : शासनाकडून शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण राबवीले जात असल्याने देशात आर्थिक मंदी आली आहे. ती रोखण्यासाठी शेती मालाला योग्य भाव व शेतकर्‍यांच्या हिताचे धोरण राबवीणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खा. राजू शेट्टी केले.

अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे मंगळवारी  आयोजीत करण्यात आलेल्या दुष्काळ मुक्तीच्या महामेळाव्यात ते बोलत होते.  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटोदा येथील सरपंच बाळासाहेब देशमुख होते.तर व्यासपीठावर  सत्तार शेख, जयजित शिंदे, अरूण कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, रसीका ढगे, प्रा. डॉ. प्रकाश पोकळे, अॅड. विजय जाधव, गणेश मांझे, रावसाहेब अंबानी, किशोर ढगे, किशन कदम, अनील पवार, योगेश शेळके, तालमणी उध्दवबापू आपेगावकर, अॅड. संतोष पवार होते. 

प्रास्ताविक करतांंना आपेगाव येथील शेतकरी जयजित शिंदे म्हणाले की,  आपेगाव येथील शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही म्हणून शासन- प्रशासनाने दखल घेतली नाही यामुळे  शेतकऱ्यांवर २५ किमी पायी चालण्याचा मोर्चा काढण्याची वेळ आली होती. या भागात गुरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर असून गुरे जगवण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, महिला  मोठ्यासंख्येने उपस्थित होते 

रझाकार बरे म्हणण्याची वेळ पुढे बोलतांना राजू शेट्टी म्हणाले की, परदेशातून मोठ्या प्रमाणात जिवनावश्यक  वस्तू आयात  कराव्या लागत असल्याने  देशाचे परकीय चलन मोठ्या प्रमाणात  खर्च होत आहे. या कारणामुळे पैशाचे मुल्यांकन ढासळले असल्याने देशात आर्थिक मंदी आली आहे. विमा कंपन्याच्या माध्यमातून कंपन्याचे मालक जगवीण्याचे धोरण सरकार राबवत असल्याने त्यांच्यापेक्षा रझाकार बरे होते असे म्हणण्याचे वेळ आली असल्याची टिका शेट्टी यांनी केली. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीBeedबीडSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना