शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

दुष्काळमुक्तीसाठी एकीची वज्रमूठ करा - आमीर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:04 IST

ग्रामीण आणि दुष्काळी भागातील गावात पाणी फाऊंडेशनचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. येथील ११३ गावांतील ६५४ लोकांनी प्रशिक्षण घेतले असून, असेच जोमाने काम करा. तालुक्यातील काम पाहून आनंदित झालो असून, पुढील महिन्यात श्रमदानासाठी येणार आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी एकीची वज्रमूठ बनवा असे आवाहन पाणी फाऊंडेशनचे प्रमुख तथा अभिनेते आमिर खान यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककडा : ग्रामीण आणि दुष्काळी भागातील गावात पाणी फाऊंडेशनचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. येथील ११३ गावांतील ६५४ लोकांनी प्रशिक्षण घेतले असून, असेच जोमाने काम करा. तालुक्यातील काम पाहून आनंदित झालो असून, पुढील महिन्यात श्रमदानासाठी येणार आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी एकीची वज्रमूठ बनवा असे आवाहन पाणी फाऊंडेशनचे प्रमुख तथा अभिनेते आमिर खान यांनी केले.

आष्टी तालुक्यात बुधवारी सकाळी पाणी फाऊंडेशनच्या कामासंदर्भाने भेट देण्यासाठी ते आले होते. पुढे बोलताना अमीर खान म्हणाले की, दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपणा सर्वांच्या सहकार्याने पाणी फाऊंडेशन ही सामाजिक चळवळ सुरू केली आहे. त्यात जास्तीत जास्त गावांनी सहभाग नोंदवून बक्षीसपात्र व्हावे. यासाठी एकीचे बळ निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. तालुक्यात होत असलेल्या कामावर समाधान व्यक्त करून पुढील महिन्यात मी स्वत: श्रमदानासाठी आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागात येणार असल्याचे त्यांनी सांगताच उपस्थितांनी स्वागत केले.

यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी स्वागत केले. प्रवीण काथवटे, गणेश काकडे, संभाजी इंगोलेसह पाणी फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते. पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडीत ‘तुफान आलंय’ गीताच्या चित्रीकरणासाठी आमिर खान आले होते. नगरला जास्त गर्दी होईल म्हणून त्यांनी आष्टीत मुक्काम करून सकाळी चर्चा केली. नंतर ते रवाना झाले.

टॅग्स :BeedबीडWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाAamir Khanआमिर खानMarathwadaमराठवाडा