शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

घाटनांदूर येथे ५० बेडचे कोविड सेंटर तत्काळ सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:31 IST

अंबाजोगाई व ग्रामीण भागामध्ये कोविड रुग्णांची रोजची सख्या ही शंभरच्या पुढे आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय ...

अंबाजोगाई व ग्रामीण भागामध्ये कोविड रुग्णांची रोजची सख्या ही शंभरच्या पुढे आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात व लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये बेड सद्यस्थितीत कमी पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर घाटनांदूर, उजनी, धर्मापुरी व पट्टीवडगाव या ग्रामीण व मोठी लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रात कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयात किमान ५० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याची गरज असल्याचे देशमुख म्हणाले.

वास्तविक पाहता धर्मापुरी भागातील रुग्णांची कोविड चाचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात होत आहे. रुग्ण संख्येचा आकडा फुगत असून, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड चाचणी गरजेची असून, त्या त्या भागात नेमके किती रूग्ण आहेत, याची निश्चित आकडेवारी समोर येईल. वाढीव रुग्णसंख्या लक्षात घेता ५० खाटांचे कोविड सेंटर मंजूर करून तत्काळ याची अमलबजावणी करावी, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.