शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

CoronaVirus : परळीचा सीमेवर १७ ट्रकमधून परतले ३५२ ऊसतोड कामगार, तपासणीनंतर सर्वजण क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:45 IST

तालुक्यातील २२ तांड्यावरील कामगार

परळी -वर्धा येथून शुक्रवारी परळी तालुक्यात परत आलेल्या 22 तांड्यावरील 352 ऊसतोड कामगारांना  होम क्वांरटाईन करण्यात आले आहे.

परळी तालुक्यातील विविध तांड्यावर चे ऊस तोड कामगार हे वर्धा जिल्ह्यातील साखर कारखान्यास ऊसतोडीसाठी गेले होते . राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते परळी ला परत आले आहेत   सतरा ट्रकमधून  परळी शहरातील गंगाखेड फाट्यावर  आले. त्यांची या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासणी केली, त्यांच्यात कोरोना ची कुठलीही लक्षणे आढळून आले नाहीत असे सांगण्यात आले. खबरदारी म्हणून  त्यांना 14 दिवसासाठी होम क्वांरटाईन करण्यात आले आहे.

यावेळी परळीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे ,डॉक्टर मोराळे,   डॉ शेख, राहुल शिंदे,  डॉ  किशोर घुगडे,   डॉ पवार गटशिक्षणाधिकारी गणेश  गिरी तलाटी पलेवाड मॅडम , विविध गावचे ग्रामसेवक व पोलीस आधिकारी  उपस्थित होते. दरम्यान, परळी तालुक्यातील सेवा नगर तांडा रूपसिंग तांडा ,मालेवाडी तांडा डाबी तांडा, दारावती तांडा कनेरवाडी यासह 22 तांड्यावरील 352 ऊसतोड कामगार शुक्रवारी परळी तालुक्यात  परत आले आहेत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड