शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

corona virus : लग्नकार्यात कोरोनाचे विघ्न; मंगलकार्यालय बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 17:49 IST

शासन निर्णयाने मंगलकार्यालय बंदी

कडा : सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाची धास्ती बसली असून त्या अनुषंगाने प्रशासन सज्ज झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा देखील जिल्ह्य़ात लागू करण्यात आला आहे. तसेच मंगल कार्यालय आणि एकत्र जमाव जमवणे यावर शासननिर्णयाने बंदी करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाचे विघ्न लग्नकार्यातही ठरू लागल्याची चर्चा रंगत आहे.

कोरोनाबद्दल नागरिकांनी खबरदार घ्यावी यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. शाळा, कॉलेज यांना सुट्ट्या दिल्या तर धार्मिक स्थळे, चित्रपट गृहे, मज्जीद , आठवडी बाजार,  मोठमोठे माॅल यासह एकत्र गर्दी करण्यास बंदी घातली गेली आहे. यातच शासन निर्णयाने मंगलकार्यालयेही बंद ठेवण्याचे आदेश आहेत. यामुळे ३१ मार्चपर्यंतची विवाह आता लांबणीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नववधू-वरांना देखील अडचणीचा सामना करावा लागत आहे. एक तर लवकर लग्न जमत नाही आणि जमले व काही अडचण आणि तर रखडत बसावे लागते अशी ग्रामीण भागात समजूत आहे. एकंदरीत नववधूवरांवर कोरोनाने विघ्न आणल्याचे दिसत आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाBeedबीडmarriageलग्न