शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

corona virus : लग्नकार्यात कोरोनाचे विघ्न; मंगलकार्यालय बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 17:49 IST

शासन निर्णयाने मंगलकार्यालय बंदी

कडा : सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाची धास्ती बसली असून त्या अनुषंगाने प्रशासन सज्ज झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा देखील जिल्ह्य़ात लागू करण्यात आला आहे. तसेच मंगल कार्यालय आणि एकत्र जमाव जमवणे यावर शासननिर्णयाने बंदी करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाचे विघ्न लग्नकार्यातही ठरू लागल्याची चर्चा रंगत आहे.

कोरोनाबद्दल नागरिकांनी खबरदार घ्यावी यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. शाळा, कॉलेज यांना सुट्ट्या दिल्या तर धार्मिक स्थळे, चित्रपट गृहे, मज्जीद , आठवडी बाजार,  मोठमोठे माॅल यासह एकत्र गर्दी करण्यास बंदी घातली गेली आहे. यातच शासन निर्णयाने मंगलकार्यालयेही बंद ठेवण्याचे आदेश आहेत. यामुळे ३१ मार्चपर्यंतची विवाह आता लांबणीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नववधू-वरांना देखील अडचणीचा सामना करावा लागत आहे. एक तर लवकर लग्न जमत नाही आणि जमले व काही अडचण आणि तर रखडत बसावे लागते अशी ग्रामीण भागात समजूत आहे. एकंदरीत नववधूवरांवर कोरोनाने विघ्न आणल्याचे दिसत आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाBeedबीडmarriageलग्न