शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

Corona Virus In Beed : धारूरमध्ये सोशल डिस्टनसिंगच्या प्रभावी अंमलबजावणीने गर्दी आटोक्यात;प्रशासनाच्या नियोजनास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 15:31 IST

बाजारात गर्दी कमी करण्याचे प्रशासनाने केले नियोजन

धारूर  : संचारबंदी शिथीलतेच्या काळात जिवनवाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी रोखण्यासाठी नगरपालीका प्रशासनाने पोलीसांच्या मदतीने प्रभावी उपाययोजना केली. शहरात सात ठिकाणी भाजीपाला बाजार भरवत व्यवस्थापन व्यवस्थीत केल्यामुळे बाजार दिवस असताना हि होणारी गर्दी रोकण्यात यश आले आहे.

धारूर शहरात संचारबंदी शिथील काळात होणारी गर्दी रोकण्या साठी  नगरपालीका मुख्याधीकारी सुहास हजारे यांनी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने प्रभावी उपाययोजन केली. विभाग निहाय शहरात सात ठिकाणी भाजीपाला बाजार भरवण्यात आला. यानंंतर बसस्थानक ,हनूमान चौक, गायकवाड गल्ली, काशीनाथ चौक , आठवडी बाजारतळे, कजबा चावडी, अहिल्याबाई नगर या ठिकाणणी सोशल डिस्टसचे नियम पाळत  आखणी करून भाजीपाला विक्रेत्याना बसवण्यात आले.

प्रत्येक ठिकाणी नगरपालीका कर्मचारी व पोलीस कर्मचारी व्यवस्थे साठी ठेवले, मुख्यरस्त्यावर सुरक्षा बॕरीकेट लावले होते .मुख्याधीकारी सुहास हजारे पोलीस निरीक्षक सुरेखा धस या सर्व ठिकाणी स्वतः लक्ष ठेवून होते या मुळे आठवडी बाजाराचा दिवस असताना हि कुठे हि गर्दी दिसत नव्हती. तसेेेच किराणा  व औषध दुुकानांंसमोर चौकोण आखणी करण्यात आली. यामुळे शहरात गर्दी दिसूूून आली नाही. व्यवस्थापनमुळे हे यश मिळाल्याने प्रशासनाचे कौतूक होत आहेे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड