शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

कोरोनामुळे बदलले अनेकांनी आपले व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:31 IST

गेवराई : सध्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे अनेकांना आर्थिक अडचणींसह मंदीला तोंड द्यावे लागत आहेत. त्यामुळे संसार चालवण्यासाठी छोटे मोठे व्यवसाय ...

गेवराई : सध्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे अनेकांना आर्थिक अडचणींसह मंदीला तोंड द्यावे लागत आहेत. त्यामुळे संसार चालवण्यासाठी छोटे मोठे व्यवसाय सुरू करणारे व्यावसायिक आपला पूर्वीचा व्यवसाय सोडून नवीन व्यवसाय मोठ्या उभारीने सुरू करत असल्याचे चित्र सध्या तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरात पाहायला मिळत आहे.

सध्या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच ठिकाणचे व्यवसाय हे थोड्या फार प्रमाणात चालताना दिसत आहेत. तर कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल अडीच महिने सर्व व्यापारी पेठा बंद होत्या. त्यानंतर व्यापारी पेठा सुरळीत सुरू झाल्या. मात्र पुरेसा व्यवसाय होत नसल्याने अनेक दुकान मालकांनी दुकानातील कामगार कमी केले आहेत. त्यामुळे कमी झालेले कामगार काय करावे याच विचारात होते. त्यात काही कामगारांनी स्वत:च्या हातगाड्यावर भाजीपाला, फळविक्री,चहाची दुकाने सुरू केली आहेत. कोराेनामुळे बदललेल्या परिस्थितीत व्यवसायामुळे अनेकांनी नवीन व्यवसाय तसेच जोडधंदे सुरू केल्याचे चित्र शहरात व ग्रामीण भागात दिसत आहे.

( चौकट )

आमचा भोजनालयाचा व्यवसाय आहे. त्याला जोड धंदा म्हणून दुकानासमोर फळविक्रीचे दुकान सुरू केले. यातून साधारण कमाई होत असल्याचे येथील नवीन व्यापारी विलास मस्के यांनी सांगितले.

( चौकट )

मी शहरातील एका सुवर्णकाराच्या दुकानात कामाला होतो. मात्र मार्चअखेर लाॅकडाऊन लागल्याने मला कमी करण्यात आले. त्यामुळे मी न खचता स्वत:चा भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. यातून मला चांगले उत्पन्न मिळत असल्याचे भाजीविक्रेते दादाराव डहाळे यांनी सांगितले.