शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

बीडमध्ये ९३ जोडप्यांचा सामुदायिक विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:10 IST

इज्तेमाई शादीयां कमिटीच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुस्लीम समाजातील ९३ गरीब आणि अनाथ मुला-मुलींचा सामुदायिक निकाह सोहळा रविवारी पर पडला. सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तींचा या आयोजनात मोलाचा सहभाग होता.

ठळक मुद्देइज्तेमाई शादीयाँ कमिटीचा पुढाकार : दानशूर व्यक्तींचा सहभाग; मान्यवरांची उपस्थिती; सर्वसामान्यांना मिळाला दिलासा

बीड : इज्तेमाई शादीयां कमिटीच्या माध्यमातून जिल्ह्यातील मुस्लीम समाजातील ९३ गरीब आणि अनाथ मुला-मुलींचा सामुदायिक निकाह सोहळा रविवारी पर पडला. सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तींचा या आयोजनात मोलाचा सहभाग होता.मोमीनपुरा बायपास इज्तेमागाह मैदानावर झालेल्या या सोहळ्यात आ. संदीप क्षीरसागर, आ. विनायक मेटे, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अमरसिंह पंडित, सय्यद सलीम, सिराज देशमुख, सुनील धांडे, हेमंत क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती होती.मागील दोन वर्षात बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होती. यामुळे जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेवर चांगलाच परिणाम झाला होता. याचा फटका सर्वसामान्य कामगार व छोट्या व्यवसायिकांनाही बसला होता. यासह इतर काही कारणांमुळे अनेक मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च करणे वाढत्या महागाईमध्ये अनेकांना शक्य होत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन इज्तेमाई शादीयां कमेटी स्थापन झाली.दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी निधी जमा करून सामुदायिक विवाहाची संकल्पना मांडली. मुस्लिम समाजाच्या वतीने या संकल्पनेचे स्वागत करण्यात आले. या लग्न समारंभात ९३ जोडप्यांचा विवाह पार पडला.यावेळी कमिटीचे मौलाना अब्दुल बारी, हाजी जमील, मैनोद्दीन, हाजी सलीम यांच्यासह समाजबांधव व नागरिकांनी विवाह सोहळ्यात सहभाग नोंदवला होता. यावेळी उपस्थितांनी विवाह सोहळ््याचे नियोजन पाहून आयोजकांचे कौतुक करीत आभार देखील मानले.नवदाम्पत्यांना भेटया सामूहिक विवाह सोहळ्याचे सुंदर आयोजन करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. यामुळे दुष्काळामुळे त्रस्त अनेक सर्वसामान्य कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.या विवाह सोहळ््यात सहभागी झालेल्या नवदाम्पत्यांना संसारोपयोगी वस्तूंची भेट यावेळी कमिटीच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम