शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
5
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
6
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
7
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
8
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
9
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
10
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
11
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
12
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
13
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
14
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
15
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
16
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
17
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
18
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
19
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
20
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी

जिल्ह्यातील व्यापारी संघटनेची बेमुदत बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:32 IST

परंतु लॉकडाऊन करताना प्रशासनाने सामाजिक, आर्थिक दुष्परिणाम व इतर बाबींचा विचार केला नाही, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. व्यापारी ...

परंतु लॉकडाऊन करताना प्रशासनाने सामाजिक, आर्थिक दुष्परिणाम व इतर बाबींचा विचार केला नाही, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. व्यापारी संघटनांना विश्वासात न घेता व चर्चा न करता सरळ लॉकडाऊनचे काढलेले आदेश जाचक व अन्यायकारक असल्याचे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

निवेदनावर व्यापारी महासंघाचे पदाधिकारी संतोष सोहनी, विनोद पिंगळे,मनमोहन कलंत्री, अशोक शेटे, जवाहर कांकरिया, भास्कर गायकवाड, प्रकाश कानगांवकर, विनोद ललवाणी, भास्कर जाधव, राजेंद्र मुनोत, दीपक कर्नावट, मंगेश लोळगे, सूर्यकांत महाजन, जितेंद्र पडधरीया, किशोर शर्मा, सखाराम शेळके, पारस लुणावत, प्रमोद निनाळ, वर्धमान खिंवसरा, मदनलाल अग्रवाल, जितेंद्र लोढा, गोटू संचेती, लईक अहेमद, हरिओम धुप्पड, अनिल गुप्ता, महेश शेटे, राजेंद्र तापडिया तसेच माजलगाव येथील अध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, सुनील भांडेकर, संजय सोळंके, धनराज बंब, अनंत रुद्रवार, परळीचे अध्यक्ष माऊली फड, नंदू बियाणी, संदीप लाहोटी, बबलू कच्ची, रमाकांत निर्मळ, पवार, विष्णू देवशेटवार, गेवराई येथील प्रताप खरात, संजय बरगे, अंबाजोगाई येथील ईश्वरप्रसाद लोहिया, दत्तप्रसाद लोहीया, भारत रुद्रवार, श्रीनिवास हराळे, सुभाष बडेरा, रिकबचंद सोळंकी, पाटोदा येथील अजित कांकरिया, बाळू जाधव, सुभाष कांकरिया, कलीमभाई, केज येथील महादेव सूर्यवंशी, धारुरचे अशोक जाधव, वडवणीचे विनायक मुळे, आष्टीचे संजय मेहेर, शिरुरचे प्रकाश देसर्डा आदींच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.

अ‍ॅन्टिजेनच्या सूचनेचे पालन केले, काय चुकले?

अ‍ॅन्टिजेन टेस्टबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेचे पालन जवळपास सर्वच व्यापाऱ्यांनी केलेले आहे. तरी सुद्धा व्यापाऱ्यांची कुठलीच अडचण लक्षात न घेता जो निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा असून सर्व व्यापाऱ्यांना नियम पाळून व्यापार करण्याची सवलत देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आदेशात काही व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी दिलेली सकाळी ७ ते ९ ही वेळ व्यापारी व ग्राहकांसाठी गैरसोयीची असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन प्रशासनाने लॉकडाऊन लादल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

आदेश मागे घेण्याची मागणी

आदेशित केलेले लॉकडाऊनचे आदेश मागे न घेतल्यास सर्व व्यापारी संघटना आपण दिलेल्या आदेशाचा निषेध म्हणून संपूर्ण जिल्ह्यात सर्व दुकान, व्यवसाय(आस्थापना) बेमुदत कालावधीसाठी तसेच लॉकडाऊनमध्ये ठरवून दिलेल्या वेळेत उघडणार नाही असे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. सामान्य नागरिकांच्या गैरसोयीस व्यापारी संघटनेचा कुठलाही संबंध राहणार नसून संपूर्ण प्रक्रियेस जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असे या निवेदनात म्हटले आहे.