शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे बील थकल्याने बीडकर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:45 IST

गत अनेक वर्षापासून नगरपालिकेकडे महावितरणचे वीज बील थकित आहे. ही रक्कम जवळपास २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. वीज बील न भरल्यामुळे महावितरणने कारवाई करत शहरातील काही भागातील सर्व पथदिव्यांची वीज खंडित केली आहे. रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्यामुळे बीडकर अंधारात आहेत. मीटर रिडिंगप्रमाणे बील देण्याची मागणी नगरपालिकेने केली आहे.

ठळक मुद्दे२४ कोटी ५९ लाख रुपये थकबाकी : सरासरीऐवजी मीटरप्रमाणे बील देण्याची नगरपालिकेची मागणी

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गत अनेक वर्षापासून नगरपालिकेकडे महावितरणचे वीज बील थकित आहे. ही रक्कम जवळपास २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. वीज बील न भरल्यामुळे महावितरणने कारवाई करत शहरातील काही भागातील सर्व पथदिव्यांची वीज खंडित केली आहे. रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्यामुळे बीडकर अंधारात आहेत. मीटर रिडिंगप्रमाणे बील देण्याची मागणी नगरपालिकेने केली आहे.मागील काही दिवसांपासून बीड नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व शहरात एलईडी पथदिवे बसवण्याचे काम सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, वीज खंडित असल्यामुळे या नवीन पथदिव्यांचा काहीही उपयोग होत नाही. मागील आठवड्यापासून रस्त्यांवरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.महानगरपालिकेला प्रत्येक महिन्याला जवळपास १६ ते १८ लाख रुपये वीज बील येते. ते बील देखील न.प.कडे मागील काही महिन्यांपासून थकले आहे. तसेच अनेक वर्षांपासूनचे थकलेले बील २४ कोटी ५९ लाख रुपये आहे. बील भरण्यासंदर्भात अनेक वेळा नगरपालिकेला पत्र व नोटीस देऊन देखील कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे बीड शहरातील पथदिवे बंद करावे लागत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. तसेच तात्काळ वीज बील भरणा केला नाही तर शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.नागरिकांनी विविध कारापोटी भरलेले करोडो रुपये नगरपालिककेडे आहेत. मात्र शहरातील रस्ते, वीज, उद्याने, स्वच्छतागृहे, पाणीपुरवाठा, स्वच्छता, क्रीडांगण यासह इतर मुलभूत सुविधांकडे न.प.कडून दुर्लक्ष होत आहे. तसेच गलथान कारभारामुळे वीज बील थकले असून बीडकरांना अंधारात ठेचाळण्याची वेळ आली आहे, अशा प्रतिक्रिया संत नामदेव नगर, चक्रधर नगर, अंबीका चौक परिसरातील नागरिकांनी दिल्या. तसेच नगरपालिकेने तात्काळ कार्यवाही करुन पथदिवे सुरु करावेत, अशी मागणी देखील नागरिकांनी यावेळी केली.

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरण