शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बीड आरटीओ कार्यालयात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:14 IST

मागील काही महिन्यांंपासून प्रभारी अधिकारी व कर्मचा-यांवर अवलंबून असणा-या या कार्यालयात सोमवारी फक्त एक वाहन निरिक्षक अमोल अव्हाड,एक वरिष्ठ लिपिक नामदेव अखाडे, लिपिक शिंंदे व एक महिला रोखपाल हेच हजर होते. त्यामुळे एकंदरीत सर्व कामकाज ठप्प होते. बाकी सर्व जण सुटीवर असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देचौघेच होते कामावर; अधिकाऱ्यांच्या अभावाने कामकाज ढेपाळले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील काही महिन्यांंपासून प्रभारी अधिकारी व कर्मचा-यांवर अवलंबून असणा-या या कार्यालयात सोमवारी फक्त एक वाहन निरिक्षक अमोल अव्हाड,एक वरिष्ठ लिपिक नामदेव अखाडे, लिपिक शिंंदे व एक महिला रोखपाल हेच हजर होते. त्यामुळे एकंदरीत सर्व कामकाज ठप्प होते. बाकी सर्व जण सुटीवर असल्याचे सांगण्यात आले.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून जालना कार्यालयाचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सलीम शेख हे कार्यरत आहेत.पंरतु त्यांची सेवानिवृत्त ही येत्या ३१ मे दरम्यान असल्याचे कळते. त्यामुळे ते बीड कार्यालयात येत नाहीत .

कार्यालयात एकूण ४३ पदे असून त्यापैकी ३२ पद रिक्त आहेत. कार्यरत पदांपैकी बरेच अधिकारी व कर्मचारी हे प्रभारी आहेत. शासकीय पातळीवर या बाबत अनेकवेळा निवेदन दिले आहेत. परंतु प्रशासकीय यंत्रणा या बाबतीत दुर्लक्ष करत आहे. याचा त्रास वाहन मालक व चालकांना सहन करावा लागत आहे. बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीदेखील परिवहन विभागाच्या कारभाराबाबत थकले आहेत. सदरचे कार्यालय असुन अडचण नसून खोळंबा झालेले आहे. दरम्यान बीड कार्यालयातील ठप्प कामकाजाची चौकशी व दोषींवर कारवाई करण्याची मागणी भारिप बहुजन पक्षाचे नेते अ‍ॅड. बक्शू अमीर शेख यांनी केली आहे.वाहन हस्तांतरण थांबलेमागील २० दिवसात एकही वाहन हस्तांतरित झालेले नाही. ज्याकडे ही जबाबदारी आहे तो कर्मचारी सतत गैरहजर असल्याने कामे खोळंबली आहेत. बीड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकाºयांच्या अभावामुळे कामकाज ढेपाळलेले असताना उपलब्ध दोन वाहन निरिक्षकांपैकी एकास राज्य तपासणी नाक्यावर पाठविले जाते.

टॅग्स :BeedबीडRto officeआरटीओ ऑफीसMarathwada Sahity Sammelanमराठवाडा साहित्य संमेलन