शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

बीड आरटीओ कार्यालयात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:14 IST

मागील काही महिन्यांंपासून प्रभारी अधिकारी व कर्मचा-यांवर अवलंबून असणा-या या कार्यालयात सोमवारी फक्त एक वाहन निरिक्षक अमोल अव्हाड,एक वरिष्ठ लिपिक नामदेव अखाडे, लिपिक शिंंदे व एक महिला रोखपाल हेच हजर होते. त्यामुळे एकंदरीत सर्व कामकाज ठप्प होते. बाकी सर्व जण सुटीवर असल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देचौघेच होते कामावर; अधिकाऱ्यांच्या अभावाने कामकाज ढेपाळले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील काही महिन्यांंपासून प्रभारी अधिकारी व कर्मचा-यांवर अवलंबून असणा-या या कार्यालयात सोमवारी फक्त एक वाहन निरिक्षक अमोल अव्हाड,एक वरिष्ठ लिपिक नामदेव अखाडे, लिपिक शिंंदे व एक महिला रोखपाल हेच हजर होते. त्यामुळे एकंदरीत सर्व कामकाज ठप्प होते. बाकी सर्व जण सुटीवर असल्याचे सांगण्यात आले.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून जालना कार्यालयाचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सलीम शेख हे कार्यरत आहेत.पंरतु त्यांची सेवानिवृत्त ही येत्या ३१ मे दरम्यान असल्याचे कळते. त्यामुळे ते बीड कार्यालयात येत नाहीत .

कार्यालयात एकूण ४३ पदे असून त्यापैकी ३२ पद रिक्त आहेत. कार्यरत पदांपैकी बरेच अधिकारी व कर्मचारी हे प्रभारी आहेत. शासकीय पातळीवर या बाबत अनेकवेळा निवेदन दिले आहेत. परंतु प्रशासकीय यंत्रणा या बाबतीत दुर्लक्ष करत आहे. याचा त्रास वाहन मालक व चालकांना सहन करावा लागत आहे. बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीदेखील परिवहन विभागाच्या कारभाराबाबत थकले आहेत. सदरचे कार्यालय असुन अडचण नसून खोळंबा झालेले आहे. दरम्यान बीड कार्यालयातील ठप्प कामकाजाची चौकशी व दोषींवर कारवाई करण्याची मागणी भारिप बहुजन पक्षाचे नेते अ‍ॅड. बक्शू अमीर शेख यांनी केली आहे.वाहन हस्तांतरण थांबलेमागील २० दिवसात एकही वाहन हस्तांतरित झालेले नाही. ज्याकडे ही जबाबदारी आहे तो कर्मचारी सतत गैरहजर असल्याने कामे खोळंबली आहेत. बीड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकाºयांच्या अभावामुळे कामकाज ढेपाळलेले असताना उपलब्ध दोन वाहन निरिक्षकांपैकी एकास राज्य तपासणी नाक्यावर पाठविले जाते.

टॅग्स :BeedबीडRto officeआरटीओ ऑफीसMarathwada Sahity Sammelanमराठवाडा साहित्य संमेलन