शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

सरकारच्या निषेधासाठी महाराष्ट्रभर ‘भंडारा’ उधळणार; यशवंत सेनेच्या भारत सोन्नर यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 16:14 IST

धनगर समाजाच्या आरक्षणाचा या सरकारला विसर पडला आहे. दिलेला शब्दही हे सरकार पाळत नाही. हे सरकार फसवे आहे.

बीड : धनगर समाजाच्या आरक्षणाचा या सरकारला विसर पडला आहे. दिलेला शब्दही हे सरकार पाळत नाही. हे सरकार फसवे आहे. आता संयम संपला आहे. या सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर भंडारा उधळून निषेध केला जाईल. यासाठी व्यापक आंदोलन करण्याचा इशारा यशवंत सेनेचे भारत सोन्नर यांनी दिला आहे. आज कार्यकर्त्यांशी चर्चा करताना त्यांनी सरकारवर कडाडून टिका केली.

धनगर आरक्षणाचा प्रश्न आमची सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये सोडविण्यात येईल, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली बारामती येथे दिले होते. मला अरक्षणाचा अभ्यास झाला आहे? असे लेखी अश्वासन त्यांनी समाजबांधवांना दिले होते. परंतु सत्ता येऊन चार वर्षे उलटले तरी अद्याप धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.

आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी नियूक्त केलेल्या ‘टीस’ या संस्थेने अहवाल सादर केला. तरीही यावर ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे या अधिवेशनात धनगर आरक्षण अहवाल पटलावर मांडण्यात यावा व अरक्षणाचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात यावा, धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्या मान्य न झाल्यास आता धनगर समाज स्वस्त बसणार नाही. या सरकारला जागा दाखविण्यासाठी राज्यभर यशंवत सेनेच्या वतीने आंदोलने करण्यात येणार असल्याचा इशारा भारत सोन्नर यांनी दिला आहे. या बैठकीला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आंदोलनाची तयारी केली जात असल्याचेही सोन्नर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Beedबीडreservationआरक्षणState Governmentराज्य सरकार