शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

शिक्षणाचे नाते मातीशी जोडण्याचा उत्तम प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:25 IST

आगामी काळात येणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे समाजोपयोगी असून शिक्षणाचे नाते आपल्या मातीशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्रतिपादन विद्वत परिषेदेचे मराठवाडा संयोजक डॉ. संजीव सावजी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आगामी काळात येणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे समाजोपयोगी असून शिक्षणाचे नाते आपल्या मातीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. यात भारतीय भाषा, संस्कृती, संशोधन आणि कौशल्य विकास यांचा समग्र विचार करण्यात आल्याचे प्रतिपादन विद्वत परिषेदेचे मराठवाडा संयोजक डॉ. संजीव सावजी केले.भा.शि.प्र.संस्थेच्या स्वा.सावरकर महाविद्यालयात विद्यासभेच्या वतीने शनिवारी विद्वत परिषदेत ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.व्यासपीठावर भाशिप्रचे कार्यवाह नितीन शेटे, सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे, डॉ.हेमंत वैद्य, वसंतराव देशमुख, विद्यासभेचे अध्यक्ष किरण भावठाणकर, डॉ. सुहास पाठक, डॉ. रांजनीकर, गणेश अग्निहोत्री, प्रकाश जोशी यांची उपस्थिती होती.डॉ. सावजी म्हणाले, शिक्षणाचा खरा उद्देश माणूस घडवणे आहे. नव्या शैक्षणिक धोरणात समग्र समाजाचा विचार केला आहे. आंतर शाखीय शिक्षणाची सोय उपलब्ध होणार आहे. परीक्षा पद्धतीत बदल सुचिवले आहेत. शिक्षणातून रोजगाराचा विचार केल्याचे ते म्हणाले. तर ब्रिटिशांची शिक्षण पद्धत बदलणार आहे. गरजा लक्षात घेऊन मांडणी केल्याचे डॉ. सुहास पाठक म्हणाले. डॉ. रांजनीकर म्हणाले, आयोगाचे अध्यक्ष डॉ. कस्तुरीरंगन यांनी भारतीयत्वाचा विचार केला आहे. क्रीडा व कलेला प्रोत्साहन दिले आहे. किरण भावठणकर यांनी नव्या शैक्षणिक धोरणाची वैशिष्टये सांगितली.कार्यवाह नितीन शेटे म्हणाले, नव्या शैक्षणिक धोरणात अनेक समाजोपयोगी बदल आहेत. यामुळे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. नवी पिढी घडविणारे हे धोरण आहे. भाशिप्र्र संस्था आपला अजेंडा तयार करणार असल्याचे ते म्हणाले.प्रास्ताविक प्रकाश जोशी यांनी केले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या परिसंवादाला केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुमंत दुबे, आर. आर. कुलकर्णी, बाबुराव आडे, विष्णु सोनवणे, विजय चाटूफळे,प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, प्राचार्य डॉ. संजय शिरोडकर, विद्यासभेचे पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, विविध संस्थाचे प्रतिनिधी, शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणcultureसांस्कृतिक