शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

...पुन्हा एक नकुशी रुग्णालयाच्या कचराकुंडीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 02:38 IST

अंबाजोगाईत खळबळ; सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे मिळाले जीवदान

अंबाजोगाई (जि. बीड) : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय परिसरात पुन्हा एका स्त्री अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घालून कचराकुंडीत फेकल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. सुरक्षा रक्षकाने ती पिशवी पाहिल्याने त्या अर्भकाला जीवदान मिळाले असून ती ‘नकुशी’ सध्या रूग्णालयातील बालकक्षात उपचार घेत आहे.‘स्वाराती’ परिसरात एका कचराकुंडीत हे अर्भक प्लास्टिकच्या पिशवीत घालून निर्दयी मातेने फेकून दिले. रूग्णालयातील एका सुरक्षा रक्षकाची नजर कचराकुंडीकडे गेल्याने त्याला संशय आला. पिशवी पाहिल्यावर त्याला अर्भक दिसले. ते अर्भक त्याने रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता ते जीवंत दिसल्याने लगेच उपचार सुरू करण्यात आले. याबाबत पोलिसांत तक्रार देण्याचे आदेश दिलेले आहेत. आमच्या रुग्णालयातील हे बाळ नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर खरा प्रकार समजेल. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याच् अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे यांनी सांगितले.नकुशी समजून टाकलेल्या अर्भकाचा मृत्यूऔरंगाबाद : पाच मुलींनंतर जन्मलेल्या आणि आईने नकोशी समजून शेतात फेकलेल्या टुणकी (जि. औरंगाबाद) येथील बाळाने औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. जन्मानंतर लगेच आईच्या कुशीला मुकलेल्या या बाळाची गेल्या ६ दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरू होती. ही झुंज अपयशी ठरली.पाच मुलींनंतर सहाव्यांदाही मुलगी झाल्याचा समज करून या बाळाला मातेनेच शेतात फेकून दिल्याची घटना ३० सप्टेंबर रोजी घडली; परंतु गावात पुरुष जातीचे अर्भक सापडल्याच्या चचेर्नंतर हे नवजात बाळ माझेच असल्याचे मातेने म्हटले. बाळाचे वजन केवळ १२०० ग्रॅम होते.घाटीत दाखल झाल्यापासून प्रकृती चिंताजनक असल्याने बाळाला वॉर्मरमध्ये ठेवण्यात आले होते. जंतुसंसर्ग झाल्याने कृत्रिम आॅक्सिजनही देण्यात येत होता. प्रकृती अधिकच खालावल्याने सोमवारी पहाटे ५.२० मिनिटांनी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.