शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

आष्टी तहसीलवर हल्लाबोल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:39 IST

सरकारकडून सामान्य जनतेवर अन्याय होत असून याच्या निषेधार्थ २५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर हल्लाबोल आंदोलन केले जात आहेत. कडा ते आष्टी दुचाकी रॅली काढत आष्टी तहसील कार्यालयावरही रविवारी राकॉच्यावतीने हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

आष्टी : सरकारकडून सामान्य जनतेवर अन्याय होत असून याच्या निषेधार्थ २५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर हल्लाबोल आंदोलन केले जात आहेत. कडा ते आष्टी दुचाकी रॅली काढत आष्टी तहसील कार्यालयावरही रविवारी राकॉच्यावतीने हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे, ओबीसी सेलचे प्रदेशउपाध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी, काकासाहेब शिंदे, किशोर हंबर्डे, सुनील नाथ, सुनील गाडे, संदीप आस्वर, रघूनाथ आवारे, शिवाजी नाकाडे, भाऊसाहेब घुले, जगन्नाथ ढोबळे, जालिंदर वांढरे, पोपट गर्जे, अकील सय्यद, दादासाहेब गव्हाणे, निळकंठ सुंबरे, विकास कदम, महेश चौरे, संदीप सुंबरे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले.

राज्य व केंद्र शासनाने आजपर्यंत फक्त शेतकºयांना ओलीस धरले आहे. राष्ट्रवादीने दिलेल्या मागण्यांचा विचार केला नाही तर ह्या आंदोलनाची दिशा तीव करुन शासन व प्रशासनास लोकहिताचे निर्णय घेण्यास भाग पाडू, असे जि. प. सदस्य बाळासाहेब आजबे यांनी सांगितले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांना देण्यात आले. मोर्चाचे सूत्रसंचालन दादासाहेब गव्हाणे यांनी केले.राष्ट्रवादीच्या मोर्चात भाजपची घोषणा...राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी निवेदन तहसीलदारांना दिल्यानंतर नुकतेच राष्ट्रवादीत गेलेल्या बाळासाहेब आजबे यांनी भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशी घोषणा देताच एकच हशा पिकला. यावेळी आजबे यांनी गेली पंचवीस वर्ष आपण एवढच काम इमाने इतबारे केले असल्याचे सांगत या विषयावर पडदा टाकला.