शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी तहसीलवर हल्लाबोल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:39 IST

सरकारकडून सामान्य जनतेवर अन्याय होत असून याच्या निषेधार्थ २५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर हल्लाबोल आंदोलन केले जात आहेत. कडा ते आष्टी दुचाकी रॅली काढत आष्टी तहसील कार्यालयावरही रविवारी राकॉच्यावतीने हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

आष्टी : सरकारकडून सामान्य जनतेवर अन्याय होत असून याच्या निषेधार्थ २५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर हल्लाबोल आंदोलन केले जात आहेत. कडा ते आष्टी दुचाकी रॅली काढत आष्टी तहसील कार्यालयावरही रविवारी राकॉच्यावतीने हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे, ओबीसी सेलचे प्रदेशउपाध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी, काकासाहेब शिंदे, किशोर हंबर्डे, सुनील नाथ, सुनील गाडे, संदीप आस्वर, रघूनाथ आवारे, शिवाजी नाकाडे, भाऊसाहेब घुले, जगन्नाथ ढोबळे, जालिंदर वांढरे, पोपट गर्जे, अकील सय्यद, दादासाहेब गव्हाणे, निळकंठ सुंबरे, विकास कदम, महेश चौरे, संदीप सुंबरे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले.

राज्य व केंद्र शासनाने आजपर्यंत फक्त शेतकºयांना ओलीस धरले आहे. राष्ट्रवादीने दिलेल्या मागण्यांचा विचार केला नाही तर ह्या आंदोलनाची दिशा तीव करुन शासन व प्रशासनास लोकहिताचे निर्णय घेण्यास भाग पाडू, असे जि. प. सदस्य बाळासाहेब आजबे यांनी सांगितले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांना देण्यात आले. मोर्चाचे सूत्रसंचालन दादासाहेब गव्हाणे यांनी केले.राष्ट्रवादीच्या मोर्चात भाजपची घोषणा...राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी निवेदन तहसीलदारांना दिल्यानंतर नुकतेच राष्ट्रवादीत गेलेल्या बाळासाहेब आजबे यांनी भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशी घोषणा देताच एकच हशा पिकला. यावेळी आजबे यांनी गेली पंचवीस वर्ष आपण एवढच काम इमाने इतबारे केले असल्याचे सांगत या विषयावर पडदा टाकला.