शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

भूमिहीन गायरानधारकांना न्याय देण्यासाठी सदैव कटिबद्ध - जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:24 IST

आष्टी तालुक्यातील कडा येथे विविध अडीअडचणींसंदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. स्वाभिमानी रिपब्लिकन ...

आष्टी तालुक्यातील कडा येथे विविध अडीअडचणींसंदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व टायगर मूव्हमेंटचे शहराध्यक्ष प्रशांत भिंगरदिवे, काँग्रेस पक्षाचे मागासवर्गीय सेलचे उपशहराध्यक्ष संतोष जगताप, नितीन कांबळे व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की समाजात सध्या अन्याय, अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यासाठी आता यावर विचारमंथन करून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण शिकलोत, संघटित झालोत; पण खरा न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्यासाठी आता एकत्र येण्याची गरज आहे. त्याचबरोबर गायरानधारकांच्या नावे अतिक्रमित केलेली जमीन नावावर करण्यासाठी आणि हक्काचा सातबारा मिळावा यासाठी पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष रमेश साळवे याच्या माध्यमातून भटके, विमुक्त, अनुसूचित जाती, जमाती, भूमिहीन, लोकांना सोबत घेऊन लवकरच राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असे नाथाभाऊ आल्हाट यांनी सांगितले.

यावेळी दिगंबर जाधव, दीपक गरुड, अशोक जाधव, किशोर घोडके, बबलू आखाडे, कमलेश जाधव, विशाल जाधव, नितीन वाघमारे, शाहू घोडके, बाळू घोडके, सागर घोडके, अशोक राजगुरू, विशाल राजगुरू, संतोष जाधव, अशोक खरात, आकाश कांबळे, नाना मनतोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक गरुड यांनी सूत्रसंचालन केले, तर किशोर घोडके यांनी आभार मानले.