शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोदावरी नदीपात्रातील पाणीउपसा करणाऱ्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 00:06 IST

दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

ठळक मुद्देतहसीलदारांचे पथक : अवैध पाणी उपसा थांबविण्याचे आव्हान

बीड : दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातून जाणाºया गोदावरी नदी पात्रात जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, चोरट्या पद्धतीने भरमसाठ पाणी उपसा होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या, त्यानुसार अवैधरित्या पाणी उपसा रोखण्यासाठी गेवराई तहसीलदार यांनी पथकाची स्थापना केली आहे. यामुळे अवैध पाणी उपसा रोखता येणार आहे.गेवराई तालुक्यातून जाणाºया गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पाण्याचा उपसा केला जात होता. दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गोदावरीच्या पात्रातून माजलगाव धरणात काही दिवसांपुर्वी पाणी सोडण्यात आले आहे. या धरणातील पाण्यावर बीड, माजलगाव या दोन्ही शहरांना व परिसरातील गावांना पाणी पुरवाठा केला जातो.जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी माजलगाव धरणापर्यंत पोहचावे यासाठी नदी पात्रातील मोटारी व वीज बंद करण्यात आली होती. तरी देखील अवैधरित्या पाणी उपसा रोखण्यासाठी पाच पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक उमापूर, धोडराई, रेवकी, जातेगाव, तलवाडा या मंडळातील गोदापात्रालगतच्या गावांमध्ये गस्त घालून नदीमधून अवैधरित्या पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.गस्त घालून कारवाईगेवराई तालुक्यात गोदावरी नदीपात्रालगत होत असलेला पाणी उपसा रोखण्यासाठी तहसीलदारांचे पथक नेमले.हे पथक उमापूर, धोंडराई, रेवकी, जातेगाव, तलवाडा या मंडळात गस्त घालून होणार कारवाई

टॅग्स :BeedबीडJayakwadi Damजायकवाडी धरणwater shortageपाणीटंचाईgodavariगोदावरी