शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळणार ६८ कोटी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:44 IST

२०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करुन नुकसान भरपाईसाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर शासनाने अतिवृष्टीबाधित शेतक-यांसाठी ६८ कोटी रुपये मदत दिली आहे.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील पाच तालुक्यांना होणार फायदा : मदत वाटपाची प्रक्रिया सुरू

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करुन नुकसान भरपाईसाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर शासनाने अतिवृष्टीबाधित शेतकºयांसाठी ६८ कोटी रुपये मदत दिली आहे. पात्र शेतक-यांच्या बँक खात्यावर पैसे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.दोन वर्षापूर्वी अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. शेतकºयांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने अतिवृष्टीबाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले होते. तसेच शासनाकडे मदतीसाठी मागणी केली होती. मात्र, तब्बल दोन वर्षाने शासनाला ही मदत देण्यासंदर्भांत जाग आल्याचे दिसून येत आहे. आर्थिक मदत तात्काळ मिळावी, यासाठी शेतकºयांनी वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन देखील केले होते.शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाच्या वतीने बुधवारी ६८ कोटी रुपये दिले आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश असून, जवळपास ८५ हजार ८७५ शेतकºयांना ही मदत मिळणार आहे. मात्र, दोन वर्षानंतर मदत देण्यात मिळणार असल्यामुळे शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही देण्यात येणारी मदत नुकसान झाल्यानंतर लगेचच दिली असती तर, पुढील पेरणीसाठी कर्ज काढण्याची गरजच लागली नसती, अशी माहिती शेतकºयांनी दिली. ही आलेली मदत तात्काळ बँक खात्यावर जमा करण्याची मागणी यावेळी शेतकºयांनी केली.दोन वर्षांनंतर मिळाली मदत२०१६ या वर्षात झालेल्या अतिवृष्टीबाधित शेतकºयांना तब्बल दोन वर्षानंतर मद देण्यात आली आहे.मात्र, ही मदत योग्य वेळेवर दिली असती तर याचा फायदा शेतकºयांना झाला असता.यावर्षी देखील दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकºयांची स्थिती वाईट आहे. अनेक ठिकाणी पेरणी झाली नाही.त्यामुळे शासनाच्या वतीने तातडीने शेतकºयांना मदत देणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रीय पोपट हावळे यांनी दिली.८५ हजार ८७५ शेतकºयांना लाभ२०१६ मध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर पंचनामे करण्यात आले होते. त्याद्वारे जिल्ह्यातील ८५ हजार ८७५ शेतकºयांना मदतीचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र