शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळणार ६८ कोटी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 00:44 IST

२०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करुन नुकसान भरपाईसाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर शासनाने अतिवृष्टीबाधित शेतक-यांसाठी ६८ कोटी रुपये मदत दिली आहे.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील पाच तालुक्यांना होणार फायदा : मदत वाटपाची प्रक्रिया सुरू

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करुन नुकसान भरपाईसाठी निधीची मागणी केली होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर शासनाने अतिवृष्टीबाधित शेतकºयांसाठी ६८ कोटी रुपये मदत दिली आहे. पात्र शेतक-यांच्या बँक खात्यावर पैसे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.दोन वर्षापूर्वी अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. शेतकºयांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने अतिवृष्टीबाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले होते. तसेच शासनाकडे मदतीसाठी मागणी केली होती. मात्र, तब्बल दोन वर्षाने शासनाला ही मदत देण्यासंदर्भांत जाग आल्याचे दिसून येत आहे. आर्थिक मदत तात्काळ मिळावी, यासाठी शेतकºयांनी वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन देखील केले होते.शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाच्या वतीने बुधवारी ६८ कोटी रुपये दिले आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश असून, जवळपास ८५ हजार ८७५ शेतकºयांना ही मदत मिळणार आहे. मात्र, दोन वर्षानंतर मदत देण्यात मिळणार असल्यामुळे शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही देण्यात येणारी मदत नुकसान झाल्यानंतर लगेचच दिली असती तर, पुढील पेरणीसाठी कर्ज काढण्याची गरजच लागली नसती, अशी माहिती शेतकºयांनी दिली. ही आलेली मदत तात्काळ बँक खात्यावर जमा करण्याची मागणी यावेळी शेतकºयांनी केली.दोन वर्षांनंतर मिळाली मदत२०१६ या वर्षात झालेल्या अतिवृष्टीबाधित शेतकºयांना तब्बल दोन वर्षानंतर मद देण्यात आली आहे.मात्र, ही मदत योग्य वेळेवर दिली असती तर याचा फायदा शेतकºयांना झाला असता.यावर्षी देखील दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकºयांची स्थिती वाईट आहे. अनेक ठिकाणी पेरणी झाली नाही.त्यामुळे शासनाच्या वतीने तातडीने शेतकºयांना मदत देणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रीय पोपट हावळे यांनी दिली.८५ हजार ८७५ शेतकºयांना लाभ२०१६ मध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर पंचनामे करण्यात आले होते. त्याद्वारे जिल्ह्यातील ८५ हजार ८७५ शेतकºयांना मदतीचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र