शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा शॉक; सोलार पंपासाठी पैसे भरूनही ४०५५ शेतकरी प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 18:59 IST

१३ कंपन्यांकडून जिल्ह्यात सौर कृषिपंप बसविण्याचे काम केले जात आहे

ठळक मुद्देलाॅकडाऊन व इतर कारणे सांगत शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळमहावितरणकडून केवळ काम सुरू असल्याचा बोभाटा केला जात आहे.

बीड : शेतकऱ्याला सिंचन करणे शक्य व्हावे, राज्य शासनाची पारंपरिक  पद्धतीने कृषिपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे, याकरिता पारेषणविरहित सौर कृषिपंप बसविण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राबविण्यात आली होती; परंतु बीड जिल्ह्यात याचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे. ७ हजार २३५ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आणि पैसे भरूनही अद्याप ४ हजार ५५ शेतकरी यापासून वंचित आहेत. महावितरणकडून केवळ काम सुरू असल्याचा बोभाटा केला जात आहे.

कंपन्यांवर नियंत्रण नसल्याने कामे रखडली१३ कंपन्यांकडून जिल्ह्यात सौर कृषिपंप बसविण्याचे काम केले जात आहे; परंतु या कंपन्यांना कसलेच उद्दिष्ट दिलेले नाही. या कपंन्यांवर महावितरणचे नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार सुरू आहे. याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित असतानाही वरिष्ठांकडू ते निकाली काढण्यासाठी उपाययोजना केल्या जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

सोलार पंप योजनेंतर्गत आतापर्यंत ७२३५ अर्ज आले आहेत. त्यापैकी १९७ विविध त्रुटींमुळे रद्द केले आहेत. २९८३ पंपांचे काम पूर्ण झालेले आहे. राहिलेले पंप बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे.  लॉकडाऊन व इतर अडचणींमुळे ते बसविण्यास वेळ लागला. १३ कंपन्या हे काम करीत आहेत.  -रवींद्र कोळप, अधीक्षक अभियंता, महावितरण, बीड

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती