शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
2
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
3
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
4
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
5
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
6
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
7
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
8
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
9
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
10
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
11
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
12
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
13
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
14
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
15
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
16
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
17
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
18
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
19
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक

महावितरणचा शॉक; सोलार पंपासाठी पैसे भरूनही ४०५५ शेतकरी प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 18:59 IST

१३ कंपन्यांकडून जिल्ह्यात सौर कृषिपंप बसविण्याचे काम केले जात आहे

ठळक मुद्देलाॅकडाऊन व इतर कारणे सांगत शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळमहावितरणकडून केवळ काम सुरू असल्याचा बोभाटा केला जात आहे.

बीड : शेतकऱ्याला सिंचन करणे शक्य व्हावे, राज्य शासनाची पारंपरिक  पद्धतीने कृषिपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे, याकरिता पारेषणविरहित सौर कृषिपंप बसविण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राबविण्यात आली होती; परंतु बीड जिल्ह्यात याचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे. ७ हजार २३५ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आणि पैसे भरूनही अद्याप ४ हजार ५५ शेतकरी यापासून वंचित आहेत. महावितरणकडून केवळ काम सुरू असल्याचा बोभाटा केला जात आहे.

कंपन्यांवर नियंत्रण नसल्याने कामे रखडली१३ कंपन्यांकडून जिल्ह्यात सौर कृषिपंप बसविण्याचे काम केले जात आहे; परंतु या कंपन्यांना कसलेच उद्दिष्ट दिलेले नाही. या कपंन्यांवर महावितरणचे नियंत्रण नसल्याने मनमानी कारभार सुरू आहे. याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित असतानाही वरिष्ठांकडू ते निकाली काढण्यासाठी उपाययोजना केल्या जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

सोलार पंप योजनेंतर्गत आतापर्यंत ७२३५ अर्ज आले आहेत. त्यापैकी १९७ विविध त्रुटींमुळे रद्द केले आहेत. २९८३ पंपांचे काम पूर्ण झालेले आहे. राहिलेले पंप बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे.  लॉकडाऊन व इतर अडचणींमुळे ते बसविण्यास वेळ लागला. १३ कंपन्या हे काम करीत आहेत.  -रवींद्र कोळप, अधीक्षक अभियंता, महावितरण, बीड

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती