शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात २० दिवसांत ३ हजार ५१८ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:35 IST

बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मागील २० दिवसांत वेगाने वाढल्याने चिंता वाढली आहे. मात्र मृत्यूप्रमाण ३८ ने घटले ...

बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मागील २० दिवसांत वेगाने वाढल्याने चिंता वाढली आहे. मात्र मृत्यूप्रमाण ३८ ने घटले आहे. १ ते २१ मार्चदरम्यान ३० हजार ८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ हजार ५१८ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. १ मार्च रोजी जिल्ह्याचा मृत्यूदर (फेटालिटी) ३.०६ होता. मात्र २१ मार्च रोजी हे प्रमाण २.६८ पर्यंत कमी झाले आहे. २० दिवसात २३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आवश्यक असलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा दर २० दिवसांपूर्वी २३.१२ होता, मात्र सध्या हे प्रमाण ४ टक्क्यांनी कमी झाले आहे. रिकव्हरी रेटमध्येही अंशत: घसरण दिसत आहे. १ मार्च रोजी ९५.११, तर २१ मार्च रोजी हे प्रमाण ९१.८१ इतके राहिले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ लाख ४४ हजार २४५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात २ लाख २१ हजार ८९२ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह, तर २२ हजार ३५३ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. मार्चमध्ये रुग्णांचे आकडे वाढत असल्याने आरोग्य विभागाने तातडीने उपाय सुरू केले आहेत. जिल्ह्यात ३१९८ खाटांची क्षमता असून, २१४२ मंजूरपैकी १२२९ खाटांचा वापर सुरू आहे. सध्या ९१९ खाटा शिल्लक आहेत.