शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गेवराईत रिक्षा-जीप अपघातात १६ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:25 IST

आठवडी बाजाराला निघालेल्या अ‍ॅपेरिक्षाची समोरुन येणाºया जीपला धडक बसली. यामध्ये जवळपास १६ प्रवाशी जखमी झाले. यात ८ प्रवाशी गंभीर आहेत. सर्व गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात, तर किरकोळ जखमींना गेवराई उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पाईप कारखान्याजवळ घडली. या प्रकरणी उशिरापर्यंत गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

गेवराई : आठवडी बाजाराला निघालेल्या अ‍ॅपेरिक्षाची समोरुन येणाºया जीपला धडक बसली. यामध्ये जवळपास १६ प्रवाशी जखमी झाले. यात ८ प्रवाशी गंभीर आहेत. सर्व गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात, तर किरकोळ जखमींना गेवराई उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पाईप कारखान्याजवळ घडली. या प्रकरणी उशिरापर्यंत गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी येथील नागेश समगे हा रिक्षा (एमएच २३ एन १७०९) हा चालवत होता. गेवराई येथील आठवडी बाजारासाठी निघालेले प्रवासी या रिक्षामध्ये बसलेले होते. राष्ट्रीय महामार्गावरील पाईप कारखान्यासमोर बीड येथून औरंगाबादकडे जात असलेल्या जीपचा [एमएच २६ एल २३९२] ओव्हरटेक करताना रिक्षासोबत अपघात झाला. दोन्ही वाहनातील १६ प्रवाशी जखमी झाले असून ८ प्रवाशी गंभीर आहेत.

दरम्यान गंभीर प्रवाशांना येथील उप जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले आहे. ८ जणांवर येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसून जीप चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अपघातातील जखमीजनाबाई औटी [६५, रा. साष्ट पिंपळगाव ता. अंबड], अण्णासाहेब गायकवाड [७५, किनगाव] कौशालाबाई गायकवाड [किनगाव], माया वाघमारे [५०, कोल्हेर], कचरु शिंदे, [७५, किनगाव], कस्तुराबाई चाळक [४५, किनगाव], हरीभाऊ गव्हाणे [५५, कोल्हेर], मिना वाघमारे, रमा गायकवाड, करण भोले, अनिता भोले, आशाबाई शिंदे, अनिता भोले, शिवराम भिसे [६५], नंदिनी गायकवाड [१२] यांचा जखमीमध्ये समावेश आहे.