शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

समृध्द ग्राम स्पर्धेत १२ गावे पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST

तालुक्यातील विविध गावांनी पानी फाऊंडेशनच्या वाॕॅटर कप स्पर्धेत सहभाग घेतला होता. राज्य पातळीपर्यंत यश मिळवले होते. आता पाणी ...

तालुक्यातील विविध गावांनी पानी फाऊंडेशनच्या वाॕॅटर कप स्पर्धेत सहभाग घेतला होता. राज्य पातळीपर्यंत यश मिळवले होते. आता पाणी फाऊंडेशनने ग्रामसमृद्धी योजना सुरू केली आहे. तालुक्यातील २३ गावे यात सहभागी झाली होती. या गावांपैकी सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात १२ गावे सन्मानास पात्र झाली आहेत. यात जायभायवाडी, हसनाबाद, अंजनडोह, मोरफळी, व्हरकटवाडी, अंबेवडगाव, देवठाणा,

हिंगणी बू, निमला, आमला, सुरनरवाडी, शिंगणवाडीचा समावेश आहे. या गावातील जलमित्र, सरपंच, उपसरपंच, सदस्य, माजी सरपंच, गावकरी, सी आर पी ताई, बचत गटातील महिला, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामसेवक, कृषी सहायक, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून ही गावे पात्र ठरली. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याहस्ते या गावांचा सन्मान होणार असल्याचे सांगण्यात आले. स्पर्धेचा पुढील टप्प्यासाठी आता ग्रामस्थ एकवटले आहेत. पानी फाऊंडेशनच्यावतीने मराठवाडा समन्वयक संतोष शिनगारे, तालुका समन्वयक नितीन पाटुळे यांनी ही माहिती दिली.

===Photopath===

120321\anil mhajan_img-20210312-wa0071_14.jpg

===Caption===

धारूर तालुक्यातील १२ गावे ग्रामसमृद्धी  स्पर्धेत पात्र ठरली आहेत.