शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

१०० टक्के वीजबिल वसुली, तरी १५ दिवसांपासून गाव अंधारात; संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2023 12:38 IST

ग्रामस्थांचे दिंद्रुड येथून जाणाऱ्या बीड-परळी महामार्गावर रास्तारोको आंदोलन

दिंद्रुड ( बीड) : महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे 100% वीजबिल वसुली असूनही ऐन उन्हाळ्यात मागील १५ दिवसांपासून दिंद्रुडकर अंधारात आहेत. तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी आज सकाळी महावितरण विरोधात मोर्चा काढत बीड-परळी महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.

दिंद्रुडच्या महावितरण कार्यालयात अनेक दिवसांपासून कायमस्वरूपी सहाय्यक अभियंता कार्यरत नाही. यामुळे येथील कारभार पूर्णपणे ढासळला असून याचा फटका दिंद्रुडसह इतर चार ते पाच गावांना बसत आहे. येथील वीज पुरवठा मागील १५ दिवसांपासून बंद आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल) व पवित्र रमजान महिना चालू आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे, अशा काळात देखील अनेक वेळा निवेदन देऊनही येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही.

यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा या मागणीसाठी आक्रमक होत आज सकाळी (दि 14 ) दिंद्रुड येथून जाणाऱ्या बीड-परळी महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

आश्वासनानंतर आंदोलन मागे दरम्यान, महावितरणकडून आज चार सिंगल फेज रोहित्र दिंद्रुड गावासाठी देण्यात येतील, तसेच गावठाण फिडर साठी पुन्हा प्रस्ताव दाखल करणात येईल, असे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी रास्तारोको मागे घेतला. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरण