शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

सत्त्वयुक्त आहाराने कमी होतो हृदयविकाराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 17:53 IST

भारतासह ३९ देशांतील १५००० लोकांचा अभ्यास करून आॅस्ट्रेलियातील आहारतज्ज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे.

फळे, हिरव्या भाज्या, मासे आणि प्रक्रिया न केलेले अन्न यांचा समावेश भूमध्य प्रदेशातील आहारात होतो. ज्यांना हृदयविकार आणि पक्षाघात यांचा त्रास आहे, त्यांनी दररोजच्या आहारात जर भूमध्य आहाराचा समावेश केला, तर त्यांना निश्चितच फायदा होतो, असे या आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले. भारतासह ३९ देशांतील १५००० लोकांचा अभ्यास करून आॅस्ट्रेलियातील आहारतज्ज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे. या लोकांच्या जीवनशैलीचा आणि दररोजच्या आहाराचा अभ्यास केला असता असे आढळले की, खूपच कमी लोक सकस आणि सत्त्वयुक्त आहार घेतात.अनेकांना पाश्चात्त्य देशांमधील सत्त्वहीन आहारच आवडतो. प्रक्रिया केलेले धान्य, मिठाई, डिजर्ट (मिष्टान्न), शर्करायुक्त पेय आणि खूपच तळलेले पदार्थ यांचा आहारात समावेश असतो. मात्र अशा प्रकारचा आहार घेणाºया लोकांना हमखास हृदयविकार होतो.अशा प्रकारचा सत्त्वहीन आहार घेणाºया लोकांना हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि हृदयविकाराने मृत्यू यांचे प्रमाण अधिक आढळले. मात्र भूमध्य प्रदेशातील सकस आहार घेणाºया लोकांमध्ये हृदयविकार नियंत्रणात असल्याचे आढळले.