शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

आला गुलाबी थंडीचा महिना,कशी घ्याल तुमच्या त्वचेची काळजी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST

क्रीमच्या वापरामुळे फक्त शरीराला सुंगध प्राप्त होतो असं नाही तर नियमित वापराने क्रीम खोलवर जात त्वचेचा मऊपणा कायम ठेवण्यास मदत होते. दुसरा पर्याय म्हणजे आंघोळीआधी ऑलिव्ह ऑइलने शरीराला हलक्या हाताने मसाज करावे. जेणेकरुन शरीरातील मॉइश्चर कायम राहाण्यास मदत होते आणि त्वचा मऊ राहते.

नोव्हेंबर महिना सुरु होताच हवेत काहीसा गारवा निर्माण होऊ लागला आहे. सकाळच्या वेळी पडणारे धुके आणि गारवा म्हणजे थंडीची चाहूल असल्याचे बोलले जात आहे. थंडीचा सीझन आवडत नाही अशी व्यक्ती सापडणं अशक्यच. गुलाबी थंडीची मजाच काही और असते. गुलाबी थंडी सुरु झाल्यानंतर सकाळी सकाळी लवकर उठून वॉकला जायला काहींना आवडतं. नियमितपणे काही जण मॉर्निंग वॉकचा आनंद घेतात. तर काहींना या गुलाबी थंडीच्या काळात अंथरुणातून बाहेर येऊच नये असं वाटते. थंडीच्या काळात भल्या पहाटे किंवा रात्री उशिरा गरमागरम चहाचा आस्वाद घ्यायला कुणालाही आवडतं. मात्र गुलाबी थंडीचा आनंद घेत असताना काहींच्या शरीराला ती मानवत नाही. थंडीचा आनंद घेताना त्या वातावरणाचा शरीरावरही विपरीत परिणाम होत असतो. रुक्ष त्वचा, ओठ फुटणे, पायाला भेगा पडणे अशा त्वचेशी निगडीत त्रासदायक गोष्टींचा सामना अनेकांना करावा लागतो. गुलाबी थंडी सुरु झाल्यानंतर या त्रासदायक गोष्टींच्या पार्श्वभूमीवर विविध क्रीम्सच्या जाहिराती टीव्हीवर झळतात. या क्रीम लावल्यानंतर त्वचा ताजी राहिल असा दावा संबंधित कंपनीकडून करण्यात येतो. मात्र टीव्ही दाखवल्या जाणा-या उत्पादनांच्या वापरामुळे फायदा होण्यापेक्षा हानी अधिक होण्याचा धोका जास्त असतो. या उत्पादनांमध्ये वापरल्या गेलेल्या पदार्थांमुळे त्वचेला धोका निर्माण होण्याची भीती असते. त्यामुळे या उत्पादनांऐवजी घरगुती उपाय करण्याचा सल्ला अनेकजण देत असतात. घरगुती उपायच याबाबतीत फायदेशीर ठरु शकतात. गुलाब पाण्यात ग्लिसरीन मिसळून लावण्याने त्वचा कोरडी होत नाही. घरातील दूधावरील साय किंवा ऑलिव्ह ऑईलनेही त्वचा ताजी राहते. कोको बटर क्रीमचा वापर करणंही उत्तम ठरु शकते. या क्रीमच्या वापरामुळे फक्त शरीराला सुंगध प्राप्त होतो असं नाही तर नियमित वापराने क्रीम खोलवर जात त्वचेचा मऊपणा कायम ठेवण्यास मदत होते. दुसरा पर्याय म्हणजे आंघोळीआधी ऑलिव्ह ऑइलने शरीराला हलक्या हाताने मसाज करावे. जेणेकरुन शरीरातील मॉइश्चर कायम राहाण्यास मदत होते आणि त्वचा मऊ राहते. चेह-यासाठी त्वचेतील ओलावा कायम ठेवणा-या क्रीमची निवड करणं फायदेशीर ठरु शकते.