शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

या कारणाने होतात पिंंपल्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 16:03 IST

चेहऱ्यावर अनावश्यक पिंपल्स येऊन आपल्या सौंदर्यात बाधा येते. मात्र या धावपळीतून थोडा वेळ काढून थोडी काळजी घेतली तर या दुष्परिणाचा धोका टाळता येऊ शकतो.

दिवसेंदिवस प्रदुषण आणि आयुष्याची धावपळ वाढत आहे, यामुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावाचा परिणाम आपल्या आरोग्यावर दिसत असतो. साहजिकच यामुळे आपला चेहराही निस्तेज होतो. चेहऱ्यावर अनावश्यक पिंपल्स येऊन आपल्या सौंदर्यात बाधा येते. मात्र या धावपळीतून थोडा वेळ काढून थोडी काळजी घेतली तर या दुष्परिणाचा धोका टाळता येऊ शकतो.काय उपाय कराल?  * दिवसभरात हात अनेक वेळा बॅक्टेरियाच्या संपर्कामध्ये येतात. जेव्हा आपण चेहºयाला हाताने स्पर्श करतो तेव्हा बॅक्टेरीया आणि अस्वच्छता स्किनला खराब करतात. त्यामुळे चेहऱ्याला जास्त हात लावु नका. वेळो-वेळी हात धुवत राहा. * आपण फेशियल, स्क्रब आणि टॉवेलने स्किन घासतो. आपल्याला वाटते की, स्किन स्वच्छ झाली परंतु असे होत नाही, यामुळे त्वचेला नुकसान पोहोचते. आठवडयातुन एक वेळा डेड सेल्स काढल्याने चेहरा स्वच्छ होतो.* एका रात्रीतुनच चमत्काराच्या अपेक्षेने अनेक लोक रात्रो-रात्री स्किनचे उत्पादन बदलत राहतात. प्रत्येक उत्पादनात नविन कॉम्बिनेशन आणि नविन केमिकल्स असते. स्किन उत्पादन पुन्हा-पून्हा बदल्याने अपेक्षीत फायदा मिळत नाही परंतु चेहरा नक्की खराब होतो.Also Read : ​पिंपल्स झालेत?