शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

या कारणाने होतात पिंंपल्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 16:03 IST

चेहऱ्यावर अनावश्यक पिंपल्स येऊन आपल्या सौंदर्यात बाधा येते. मात्र या धावपळीतून थोडा वेळ काढून थोडी काळजी घेतली तर या दुष्परिणाचा धोका टाळता येऊ शकतो.

दिवसेंदिवस प्रदुषण आणि आयुष्याची धावपळ वाढत आहे, यामुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावाचा परिणाम आपल्या आरोग्यावर दिसत असतो. साहजिकच यामुळे आपला चेहराही निस्तेज होतो. चेहऱ्यावर अनावश्यक पिंपल्स येऊन आपल्या सौंदर्यात बाधा येते. मात्र या धावपळीतून थोडा वेळ काढून थोडी काळजी घेतली तर या दुष्परिणाचा धोका टाळता येऊ शकतो.काय उपाय कराल?  * दिवसभरात हात अनेक वेळा बॅक्टेरियाच्या संपर्कामध्ये येतात. जेव्हा आपण चेहºयाला हाताने स्पर्श करतो तेव्हा बॅक्टेरीया आणि अस्वच्छता स्किनला खराब करतात. त्यामुळे चेहऱ्याला जास्त हात लावु नका. वेळो-वेळी हात धुवत राहा. * आपण फेशियल, स्क्रब आणि टॉवेलने स्किन घासतो. आपल्याला वाटते की, स्किन स्वच्छ झाली परंतु असे होत नाही, यामुळे त्वचेला नुकसान पोहोचते. आठवडयातुन एक वेळा डेड सेल्स काढल्याने चेहरा स्वच्छ होतो.* एका रात्रीतुनच चमत्काराच्या अपेक्षेने अनेक लोक रात्रो-रात्री स्किनचे उत्पादन बदलत राहतात. प्रत्येक उत्पादनात नविन कॉम्बिनेशन आणि नविन केमिकल्स असते. स्किन उत्पादन पुन्हा-पून्हा बदल्याने अपेक्षीत फायदा मिळत नाही परंतु चेहरा नक्की खराब होतो.Also Read : ​पिंपल्स झालेत?