शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

​कमी उंचीच्या मुलांची संख्या भारतात मोठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 21:58 IST

लहान मुले हे उद्याचे सुजान नागरिक आहेत. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आपले व्यक्तिमत्व उठवून दिसण्यासाठी वयोनुसार उंचीही महत्त्वाची आहे. मात्र, ज्या वयामध्ये जी उंची आवश्यक आहेत, ती नसणाºया मुलांची संख्या ही भारतात मोठी आहे. ही आपल्या देशासाठी गंभीर बाब असून, नुकत्याच एका अहवालातून हे समोर आले आहे. भारतामध्ये अशी मुले ही थोडी नसून,  तब्बल ४ कोटी ८० लाख आहे. त्यांना मिळणारा आहार हा चांगला नसेल, त्यामुळेच त्यांची वाढ ही खुंटली असल्याचे आपल्याला वाटत असेल. पण यामागचे कारण अस्वच्छता व अशुद्ध पाणी असल्याचे अहवालात म्हटले आहे. उंची कमी म्हणजे ही मुले ठेंगणे नाहीत, वयाच्यानुसार त्यांची उंची ही खूपच कमी आहे. आपल्या देशात स्वच्छतेच्या अनेक मोहिम राबविण्यात येत आहेत. तरीही उघड्यावर शौचास बसणाºयांची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे दुर्गंधी व जंतूंचा प्रादुर्भाव होतो. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. जवळपास ५० टक्के बालकांचे कुपोषण हे जंतूंमुळे होणारे पोटाचे विकार, अशुद्ध पाणी व अस्वच्छतेमुळे होते. आजही जगातील ६५ कोटी लोकांना स्वच्छ पिण्यासाठी पाणी मिळत नाही.