शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

खरंच... अॅन्टी-एजिंग क्रिम वापरणं फायदेशीर असतं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 14:10 IST

बऱ्याच महिलांना आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक उपाय करताना आपण पाहतो. त्यातल्या त्यात अनेक महिला आपल्या वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी अॅन्टी-एजिंग प्रोडक्ट्स वापरतात.

(Pic Creadit : Skin Renews)

बऱ्याच महिलांना आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक उपाय करताना आपण पाहतो. त्यातल्या त्यात अनेक महिला आपल्या वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी अॅन्टी-एजिंग प्रोडक्ट्स वापरतात. पण अनेक जणींच्या मनात याबाबत शंका असते की, नक्की अॅन्टी-एजिंग प्रोडक्ट कधी वापरावे? अनेकजणींना याबाबत अजिबात माहिती नसते. जाणून घेऊयात याबाबत माहीत करून घेण्याचे काही उपाय...

जर तुम्ही टिनेजर असाल तर तुम्ही सध्या तुमच्या हेल्दी स्कीनची काळजी घेणं गरजेचं असतं. कधी कधी चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सचं फार टेन्शन घेऊ नका. या वयामध्ये त्वचा सर्वात हेल्दी असते. 

जेव्हा तुम्ही वयाच्या पंचवीशीमध्ये पोहोचता त्यावेळी तुम्हाला तुमच्या स्कीनकेअर रूटीनबाबत सजग असणं गरजेचं असतं. अनेक महिला वयाच्या 20व्या वर्षापासूनच अॅन्टी-एजिंग क्रिम ट्राय करायला सुरुवात करतात. पण असं करणं त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतं. वयाच्या 25व्या वर्षापासून अॅन्टी-एजिंग क्रिम वापरणं फायदेशीर ठरतं. जसं वय वाढत जातं, तसे शरीरामध्ये अनेक बदल घडून येतात. त्याचबरोबर त्वचेमध्येही बदल घडून येतात. यापासून अॅन्टी-एजिंग क्रिम त्वचेचं रक्षण करण्याचं काम करतं.

अॅन्टी-एजिंग प्रोडक्ट्स चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्यांपासून बचाव करण्यासोबतच त्वचेचं आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर असतात, असा दावा करण्यात येतो. सूर्याची किरणं, प्रदुषण वैगरे आपल्या त्वचेला नुकसान पोहोचवतात. यावर उपाय म्हणून बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्सचा वापर करण्यात येतो. परंतु कोणतंही प्रोडक्ट वापरण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स