शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

हेल्मेट आणि टोपी वापरल्यामुळे टक्कल पडतं का? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 17:10 IST

सध्या हेल्मेटसक्ती केल्यामुळे बाइक चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक झालं आहे. पण अनेकजण हेल्मेट घालणं टाळतात. सतत हेल्मेट घातल्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं असं त्यांचं म्हणण आहे. अशीच काहीशी कारणं टोपीच्या बाबतीतही ऐकायला मिळतात.

सध्या हेल्मेटसक्ती केल्यामुळे बाइक चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक झालं आहे. पण अनेकजण हेल्मेट घालणं टाळतात. सतत हेल्मेट घातल्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं असं त्यांचं म्हणण आहे. अशीच काहीशी कारणं टोपीच्या बाबतीतही ऐकायला मिळतात. पण ही कारणं खरी आहेत का? असं का होतं? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येतात. पण हे खरं आहे. सतत हेल्मेट किंवा टोपी वापरल्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं. कारण हेल्मेट घातल्याने तुमचे केस डोक्याच्या त्वचेच्या फार जवळ येतात. त्यामुळे केस कमजोर बनतात. त्याचबरोबर नवीन केस उगवण्याच्या प्रक्रियेवरही वाईट परिणाम होतो. याला वैद्यकिय भाषेमध्ये ट्रॅक्शन एलोपेसिया असं म्हटलं जातं. 

ट्रॅक्शन एलोपेसिया त्या लोकांमध्ये दिसून येतो जी लोकं आपले केस फार टाइट बांधून ठेवतात. त्याचबरोबर खूप वेळ हेल्मेट घालून ठेवणाऱ्या लोकांमध्येही केस गळण्याचे प्रमाण वाढते. 

अशी घ्या काळजी -

-  तुमचे केस जास्त घट्ट बांधू नका. 

- केस जास्त खेचू नका, केस मुळांशी जास्त खेचले गेल्यामुळे तुटतात. 

- तुमच्या केसांमध्ये आणि हेल्मेटमध्ये थोडं अंतर ठेवा जेणेकरून हवा आतमध्ये येऊ शकेल. 

- तुमच्या आहारातही समतोल असणं गरजेचं आहे. केसांसाठी आवश्यक असणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. 

बॅक्टेरियामुळेही गळतात केस

सतत हेल्मेट किंवा टोपी वापरल्यामुळे डोक्याच्या त्वचेला घाम येतो. डोक्याच्या त्वचेला येणारा घाम शरीरासाठी घातक असतो. यामुळे हेल्मेटच्या आतमध्ये बॅक्टेरिया तयार होतात. हे बॅक्टेरिया केसांवर चिकटतात आणि केस कमजोर होतात. हे नवीन केसांच्या ग्रोथवरही परिणाम करतात. हेल्मेट घालताना हेल्मेट आणि केसांमध्ये थोडं अंतर ठेवल्यामुळे हेल्मेटमध्ये हवा खेळती राहते आणि बॅक्टेरिया वाढतं नाहीत. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स