शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मलेरियासारख्या आजारांना दूर ठेवते कोंबडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 18:58 IST

कोंबडी डासांनाही दूर ठेवते असे एका संशोधनात समोर आले आहे

कोंबडी ही केवळ अंडी देते, कदाचित एवढेच आपल्याला माहिती असेल. परंतु डासांनाही त्या दूर ठेवतात, असे एका संशोधनात समोर आले आहे. डासांना दूर ठेवल्याने डासांपासून उद्भवणारे मलेरियासारखे आजारही आपोआप दूर राहतात. त्यामुळे अशा आजारांना रोखण्यासाठी कोंबडी उपयुक्त आहे. त्यांच्यातून निघणाºया गंधामुळे डास हे दूर राहतात. स्विडिश युनिव्हर्सिटी आॅफ अ‍ॅग्रीकल्चर सायन्स व इथोपियाच्या अदीस अबाबा युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास पूर्ण केला आहे. अनेकांना वाटत असेल की, डासांना केवळ रक्त हवे असते; पण त्यांनाही चांगल्या व खराब रक्तामधील फरक कळून येतो. २०१५ मध्ये डास चावल्यामुळे २१४ मिलियन जणांना विविध प्रकारचे आजार झाले होते. त्यामधून जवळपास ४ लाख ३८ हजार जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकारामुळे प्रत्येक वर्षी मलेरियामुळे लाखो जणांचा मृत्यू होतो, अशा आजारांना रोखण्यासाठी कोंबडी पाळणे उपयुक्त आहे.