शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

BEAUTY TIPS : ​सौंदर्य खुलविण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात ‘हे’ पदार्थ मिसळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 14:44 IST

अंघोळीच्या पाण्यात काही पदार्थ मिसळल्यास नैसर्गिक सौंदर्य वाढण्यास मदत होते. जाणून घेऊया की, ते कोणते पदार्थ आहेत की ज्यामुळे आपले सौंदर्य अजूनच खुलेल.

-Ravindra Moreअंघोळ केल्याने शारीरिक स्वच्छतेबरोबरच सकारात्मक रूपाने आराम मिळून ताणही कमी होतो. एका संशोधनानुसार अंघोळीच्या पाण्यात काही पदार्थ मिसळल्यास नैसर्गिक सौंदर्य वाढण्यास मदत होते. जाणून घेऊया की, ते कोणते पदार्थ आहेत की ज्यामुळे आपले सौंदर्य अजूनच खुलेल. वाइनवाइनमुळे त्वचेला पुनर्जीवन मिळत असल्याने सौंदर्यांसाठी अत्यंत लाभदायक आहे. अंघोळीच्या पाण्यात फक्त ५ ते ६ चमच वाइन मिक्स करून अंघोळ केल्याने त्वचा नरम आणि ताजीतवानी राहते. वाइनमधील अ‍ॅटीआॅक्सीडेंट्समुळे वेळेपूर्वी येणाºया सुरकुत्या रोखण्यात मदत होते. ग्रीन टीअंघोळीच्या पाण्यात ग्रीन टी मिसळल्याने यात असणाऱ्या अ‍ॅटीआॅक्सींडे्टसमुळे त्वचा स्वच्छ राहते. शिवाय त्वचा व केसांनाही फायदा मिळतो. ग्रीन टीमध्ये केस बुडवून ठेवल्याने केस लांब आणि मजबूत होतात. ग्रीन टी नसल्यास आपण पेपरमिंट, लेमन टी किंवा इतर हर्बल टी मिसळू शकता.मधअंघोळीच्या पाण्यात मध मिसळळ्याने त्वचा मुलायम राहते. रुक्ष, वाळलेली आणि संवेदनशील त्वचेसाठी हे लाभदायक आहे. मधामध्ये अ‍ॅटीव्हायरल आणि अ‍ॅटीबॅक्टिरिअल गुण आढळतात ज्याने त्वचेला लाभ मिळतो. शिवाय कोमट पाण्यात १०-१२ चमचे मध मिसळून या पाण्यात काही वेळ बसून राहील्यानेहंी खूप फायदा मिळतो.  दूधदुधात आढळणारे व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन्स त्वचेला चमकदार आणि हाइड्रेटेट ठेवतात. दूध शरीर आणि त्वचेसाठी लाभदायक असतं. कोमट पाण्यात एक दूध मिसळा आणि त्यात १५ ते २० मिनिट आराम करा. ओट्सपाण्यात काही ओट्स मिसळा आणि त्यात आराम करा. खाज सुटणे, रुक्ष त्वचा, संवेदनशील त्वचा यावर ओटमील बाथ लाभदायक ठरेल. ओटमील बाथ त्वचेला खोल पर्यंत स्वच्छ करतं.बाथ सॉल्टडेड स्कीन काढण्यासाठी बाथ सॉल्ट उपयोगी ठरतं. म्हणून अंघोळीच्या पाण्यात २ ते ३ चमचे बाथ सॉल्ट मिसळून त्यात आराम करावा. बाथ सॉल्ट त्वचा स्वच्छ करण्यात मदत करतं. याने त्वचेवरील जमलेली धूळ आणि घाण स्वच्छ होते. हर्ब्सपाण्यात हर्ब्स मिळळ्याने त्वचा मुलायम होते. आपल्या ब्लड सर्कुलेशनला उत्तेजित करणारे हर्ब्स वापरायला हवे. हर्ब्सला त्वचा आणि शरीराला आराम मिळतो. नाराळाचे तेलअंघोळीच्या पाण्यात नाराळाचे तेल मिसळल्याने त्वचेला आणि शरीराला लाभ मिळतं. याने जळजळ, सूज दूर होते. त्वचा खूप काळासाठी हायड्रेट राहते. याव्यतिरिक्त आपण आपल्या आवडीप्रमाणे तेल मिसळू शकता. आपल्याला आपल्या त्वचेप्रमाणे तेल निवडायला हवे.