शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

दारू-सिगारेट नव्हे रोजच्या जेवणामुळे मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:46 IST

व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे असे नेहमी आपल्याला सांगितले जाते. दारू-सिगारेटचे दूष्परिणाम आपण सर्व...

व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे असे नेहमी आपल्याला सांगितले जाते. दारू-सिगारेटचे दूष्परिणाम आपण सर्वजण जाणतो; परंतु एका नव्या संशोधनातून धक्कादायक बाब समोर आली आहे. जगामध्ये सर्वात जास्त मृत्यू होण्याला कोणते व्यसन नाही तर आपण खात असलेले अन्न कारणीभूत आहे. अयोग्य अन्नपदार्थांच्या सेवनामुळे हृदयविकार, स्ट्रोक, मधुमेहासारख्या जेवघेण्या आजारांचा धोका वाढतो आणि पर्यायाने मृत्यूचे प्रमाणदेखील वाढते. अमेरिकेच्या इन्स्टीट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इवॅल्यूएशन (आयएचएमई)तर्फे हे अध्ययन करण्यात आले. 'आयएचएमई'चे संचालक डॉ. ख्रिस्तोफर र्मुे यांनी सांगितले की, 'अयोग्य आहार आणि व्यसन टाळून आपण मृत्यूचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करू शकतो. भाज्या, फळे, धान्याचे अपूरे सेवन आणि लाल मांस, मीठ, साखरेचे अतिसेवन करू नये. आरोग्याला पोषक असा आहार रोज ठेवला तर निरोगी आयुष्याचे वरदान सर्वांनाच लाभते.' विशेष म्हणजे सर्वात अधिक मृत्यूस जबाबदार टॉप १0 गोष्टींमध्ये सिगारेट पाचव्या तर दारू नवव्या क्रमांकावर आहे.