शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

चेहऱ्याची त्वचा लूज झालीये? करा हे सोपे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 10:55 IST

एका वयानंतर चेहऱ्याच्या त्वचेचा टाईटनेस कमी होऊ लागतो. टाईटनेस कमी होणे म्हणजे चेहऱ्याची चमक कमी होणार.

एका वयानंतर चेहऱ्याच्या त्वचेचा टाईटनेस कमी होऊ लागतो. टाईटनेस कमी होणे म्हणजे चेहऱ्याची चमक कमी होणार. जर तुमचीही चेहऱ्याची त्वचा लूज झाली असेल किंवा त्याची टाईटनेस कमी झाली असेल काही खास गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी लाइफस्टाईल आणि आहारावर खास लक्ष द्यावं लागतं. चेहऱ्याची सुंदरता त्वचेच्या टाईटनेसवर अवलंबून असते. सामान्यपणे हे पाहिलं जातं की, वयाच्या ३० व्या वर्षांनंतर चेहऱ्याची टाईटनेस कमी होऊ लागते. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुमच्या चेहऱ्याची टाईटनेस कायम राहिल.

पाणी

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जितकं पाणी गरजेचं आहे तितकंच ते त्वचा ताजी दिसण्यासाठीही महत्त्वाचं आहे. जे लोक पाणी कमी पितात त्यांची त्वचा कोरडी होते. दिवसातून कमीत कमी १० ते १२ ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर मानलं जातं. 

व्यायाम

(Image Credit : Healthista)

प्रत्येक व्यक्तीला हेल्दी आणि फिट राहण्यासाठी नियमीतपणे एक्सरसाईज करणे गरजेचे आहे. ३० वय ओलांडल्यावर एक्सरसाईज हेल्थसाठी गरजेची आहे. याने फिटनेससोबतच त्वचेची टाईटनेसही कायम राहते. 

मसाज

त्वचेच्या टाईटनेससाठी मसाज करणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. चेहऱ्याची मसाज केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक रंग उजळतो. मसाजसाठी अनेकप्रकारचे फेसपॅक आज बाजारात उपलब्ध आहेत. पण नैसर्गिक वस्तूंचा वापर केल्यास चेहरा आणखी चांगला राहतो. 

अॅस्ट्रिजेंटचा वापर

स्किन टोनरप्रमाणे अॅस्ट्रिजेंट सुद्धा त्वचेसाठी फायदेशीर आहे. बाजारात हे सहजपणे उपलब्ध होतं. याचा वापर केल्याने त्वचेची टाईटनेस कायम राहते.  

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स