शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही प्रशिक्षणामध्ये गुंतवणूकच केली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 04:47 IST

गोपीचंद : भारतीय बॅडमिंटन भविष्याची चिंता

हैदराबाद: पी.व्ही. सिंधूच्या रूपाने भारतात पहिल्या विश्व चॅम्पियनशिपच्या जेतेपदाचा जल्लोष साजरा होत असताना राष्टÑीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांनी मात्र खेळाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ‘देशात प्रशिक्षकांवरवर पुरेशी गुंतवणूक करण्यात आलेली नाही,’ असे गोपीचंद यांना वाटते.

आॅलिम्पिक रौप्य विजेती सिंधूने रविवारी भारतासाठी पहिले जागतिक अजिंक्यपद जिंकले. गोपीचंद यांच्यामते, ‘वेगाने पुढे येणाऱ्या प्रतिभांचा सांभाळ करण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रशिक्षक नाहीत, हे तथ्य स्वीकारावेच लागेल.’ मंगळवारी रात्री सिंधूच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत गोपीचंद म्हणाले,‘आम्ही प्रशिक्षकांवर पुरेशा प्रमाणात गुंतवणूक केली नाही.’

द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त गोपीचंद यांनी सिंधू, सायना आणि श्रीकांत या चॅम्पियन खेळाडूंसह अनेक गुणी खेळाडूंच्या प्रतिभेला पैलू पाडले, हे विशेष. ते म्हणाले,‘आम्ही चांगले प्रशिक्षक घडवू शकलो नाहीत. चांगले प्रशिक्षक प्रशिक्षणातून नव्हे, तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणामधूनच घडू शकतात. ही पोकळी भरून काढण्यासाठीआम्हाला कठोर मेहनत घेण्याची गरज आहे.’ (वृत्तसंस्था)भारतीय संघासोबत सध्या द. कोरियाचे किम जी ह्यून हे विदेशी प्रशिक्षक आहेत. तरीही पुढे येत असलेल्या प्रतिभावान पिढीचा सांभाळ करण्यासाठी आणखी प्रशिक्षकांची गरज आहे. अनुभवी आंतरराष्टÑीय खेळाडूंविरुद्ध डावपेच आखण्यासाठी खेळाडूंसोबत अनुभवी प्रशिक्षकही हवे. आम्ही हे लक्ष्य गाठू शकलो नाहीत. नव्या पिढीतून हे अनुभवी प्रशिक्षक घडतील अशी मला आशा आहे. बॅडमिंटनच्या व्यस्त वेळापत्रकामुळेदेखील भारताला अधिक अनुभवी प्रशिक्षकांची गरज भासत आहे.- पुलेल्ला गोपीचंद

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू