शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आम्ही प्रशिक्षणामध्ये गुंतवणूकच केली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 04:47 IST

गोपीचंद : भारतीय बॅडमिंटन भविष्याची चिंता

हैदराबाद: पी.व्ही. सिंधूच्या रूपाने भारतात पहिल्या विश्व चॅम्पियनशिपच्या जेतेपदाचा जल्लोष साजरा होत असताना राष्टÑीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद यांनी मात्र खेळाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ‘देशात प्रशिक्षकांवरवर पुरेशी गुंतवणूक करण्यात आलेली नाही,’ असे गोपीचंद यांना वाटते.

आॅलिम्पिक रौप्य विजेती सिंधूने रविवारी भारतासाठी पहिले जागतिक अजिंक्यपद जिंकले. गोपीचंद यांच्यामते, ‘वेगाने पुढे येणाऱ्या प्रतिभांचा सांभाळ करण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रशिक्षक नाहीत, हे तथ्य स्वीकारावेच लागेल.’ मंगळवारी रात्री सिंधूच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत गोपीचंद म्हणाले,‘आम्ही प्रशिक्षकांवर पुरेशा प्रमाणात गुंतवणूक केली नाही.’

द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त गोपीचंद यांनी सिंधू, सायना आणि श्रीकांत या चॅम्पियन खेळाडूंसह अनेक गुणी खेळाडूंच्या प्रतिभेला पैलू पाडले, हे विशेष. ते म्हणाले,‘आम्ही चांगले प्रशिक्षक घडवू शकलो नाहीत. चांगले प्रशिक्षक प्रशिक्षणातून नव्हे, तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणामधूनच घडू शकतात. ही पोकळी भरून काढण्यासाठीआम्हाला कठोर मेहनत घेण्याची गरज आहे.’ (वृत्तसंस्था)भारतीय संघासोबत सध्या द. कोरियाचे किम जी ह्यून हे विदेशी प्रशिक्षक आहेत. तरीही पुढे येत असलेल्या प्रतिभावान पिढीचा सांभाळ करण्यासाठी आणखी प्रशिक्षकांची गरज आहे. अनुभवी आंतरराष्टÑीय खेळाडूंविरुद्ध डावपेच आखण्यासाठी खेळाडूंसोबत अनुभवी प्रशिक्षकही हवे. आम्ही हे लक्ष्य गाठू शकलो नाहीत. नव्या पिढीतून हे अनुभवी प्रशिक्षक घडतील अशी मला आशा आहे. बॅडमिंटनच्या व्यस्त वेळापत्रकामुळेदेखील भारताला अधिक अनुभवी प्रशिक्षकांची गरज भासत आहे.- पुलेल्ला गोपीचंद

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू