शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

मानांकनामुळे सोपा ड्रॉ मिळतो - प्रणॉय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 01:35 IST

क्रमवारीमध्ये आघाडीच्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवल्याचा अधिक फायदा होईल. कारण यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीला कसलेल्या आणि बलाढ्य खेळाडूंविरुद्ध खेळावे लागत नाही, असे मत जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेला भारताचा शटलर एच. एस. प्रणॉय याने म्हटले.

मुंबई : क्रमवारीमध्ये आघाडीच्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवल्याचा अधिक फायदा होईल. कारण यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीला कसलेल्या आणि बलाढ्य खेळाडूंविरुद्ध खेळावे लागत नाही, असे मत जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेला भारताचा शटलर एच. एस. प्रणॉय याने म्हटले. कारकिर्दीतील एका स्तरावर पोहचल्यानंतर प्रत्येक खेळाडूचे लक्ष मोठ्या स्पर्धा जिंकण्यावर असते, असेही प्रणॉय म्हणाला.आगामी पीबीएल स्पर्धेसाठी अहमदाबाद स्मॅश मास्टर्स संघाचे नेतृत्व प्रणॉयकडे सोपविण्यात आल्याची घोषणा मुंबईत करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या प्रणॉयने म्हटले की, ‘कारकिर्दीमध्ये एक स्तर गाठल्यानंतर खेळाडू रँकिंग ऐवजी स्पर्धा जिंकण्यावर अधिक भर देतो. परंतु, हे अनेकदा रँकिंगवर अवलंबून असते.’‘मोठ्या स्पर्धेत सोपा ड्रा पाहिजे असेल्यास अव्वल १० स्थानांमध्ये असणे आवश्यक असते. जेव्हा असे होत नाही, तेव्हा पहिल्या किंवा दुसºया फेरीत बलाढ्य खेळाडूविरुद्ध खेळावे लागते. रँकिंग महत्त्वपूर्ण आहे, परंतु सर्वकाही नक्कीच नाही,’ असेही प्रणॉय म्हणाला. 

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडाIndiaभारत