शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
4
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
5
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
6
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
9
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
10
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
11
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
12
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
13
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
14
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
15
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
16
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?

खेळाडूंना कार्यक्रमासोबत जुळवून घ्यावे लागेल : गोपीचंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 04:11 IST

अलीकडेच संपलेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धेचा कार्यक्रम हा एक मुद्दा होता, पण मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी खेळाडूंनी कार्यक्रमासोबत जुळवून घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

हैदराबाद : अलीकडेच संपलेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धेचा कार्यक्रम हा एक मुद्दा होता, पण मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी खेळाडूंनी कार्यक्रमासोबत जुळवून घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.गोपीचंद यांनी सांगितले की, ‘स्पर्धेचा कार्यक्रम एक मुद्दा होता; पण कधी-कधी आपण चुकीच्या टोकावर असतो. पी. व्ही. सिंधूची उपांत्य लढत शनिवारी रात्रीच्या सत्रात होती. तिला झोपायला दीड वाजला आणि दुसºयाच दिवशी सकाळच्या सत्रात अंतिम लढत खेळली जाणार होती. कधी-कधी छोट्या बाबीही सामन्यावर परिणाम करतात. कारण लढतीसाठी अतिरिक्त ऊर्जा आवश्यक असते.’ दरम्यान, प्रशिक्षकांनी याची सवय करून घेणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.गोपीचंद यांनी विश्व चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सिंधूच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. सिंधूला अंतिम लढतीत पराभव स्वीकारावा लागला. गोपीचंद म्हणाले, ‘ही लढत चुरशीची झाली. उभय खेळाडूंनी चांगला खेळ केला.